शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर जायकवाडीला दारणातून पाणी सोडले….वीजपुरवाठ खंडीत, पोलिस बंदोबस्त वाढवला

by India Darpan
नोव्हेंबर 25, 2023 | 12:48 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20231125 110945 WhatsApp


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कायदा सुव्यस्थेचे कारण देत सरकारने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास तूर्त स्थगिती दिल्याची चर्चा असतांनाच आज दारणा धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून हळूहळू विसर्ग वाढवण्यात येणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. पाणी सोडण्याची पूर्वतयारी म्हणून नदीकाठावरील डोंगळे (पाइप), मोटर्स काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित केला आहे. पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

शासन आदेशानुसार मुळा प्रकल्पातून २.१०, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे) प्रकल्पातून ३.३६, गंगापूर धरणातून (कश्यपी, गोदावरी), ०.५, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी असे एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे. पाणी सोडण्याच्या विरोधात नगर-नाशिक जिल्ह्यातील कारखाने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु तिथे त्यांना दिलासा न मिळाल्याने आता समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडले आहे. ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला, तरीही प्रत्यक्षात पाच टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. त्यामुळे ३५ टक्के पाणी वाया जाणार आहे. पाच टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४४ ते ४५ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी वाढणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संतापजनक…..घराच्या वादातून मायलेकाला कारखाली चिरडले, दोघांचा मृत्यू

Next Post

एसटी बँकेत ॲड. सदावर्ते यांना मोठा धक्का…..१४ संचालक गेले विरोधात

India Darpan

Next Post
संग्रहित फोटो

एसटी बँकेत ॲड. सदावर्ते यांना मोठा धक्का…..१४ संचालक गेले विरोधात

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011