सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कसा न्याय मिळणार? देशभरात न्यायाधीशांची एवढी पदे रिक्त

by Gautam Sancheti
ऑगस्ट 22, 2021 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
court

नवी दिल्ली – न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ आणि विधी मंडळ अशा तीन स्तंभात भारतीय लोकशाहीची रचना आहे. मात्र सध्या न्याय मंडळाबाबत केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कारण देशभरातील अनेक न्यायालयांमध्ये
केंद्राने न्यायाधीशांची नेमणूक न केल्याने लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणजेच न्यायव्यवस्थेचे कामकाज रखडले आहे.
देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या रिक्त पदांवर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, न्यायाधीशांची नेमणूक न केल्याने न्यायालयीन कामकाज रखडले आहे, जर ही परिस्थिती अशीच राहिली तर प्रशासकीय कामकाजही विस्कळीत होईल. याबाबत न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, सरकारी प्राधिकरणाने ही अडचण समजून घेतली पाहिजे. तसेच सरकारकडून मर्यादा ओलांडली जात असून त्यांना न्यायव्यवस्था बंद करायची असेल तर त्यांची शासन व्यवस्थाही कोलमडेल. न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ असून त्याचे कामकाज आपण थांबवू शकत नाही.

खंडपीठाने केंद्र सरकारतर्फे उपस्थित असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांना सांगितले की, देशात न्यायाधीशांची मोठी कमतरता आहे, परंतु तुम्हाला त्यांच्या नियुक्तीत रस नाही, असे दिसून येत आहे. परंतु आपण जर न्यायाधीशांची नेमणूक केली नाही, तर महत्त्वाच्या खटल्यांचा त्वरित निपटारा करणे जवळजवळ अशक्य होईल. त्याचप्रमाणे न्यायाधीशांच्या न्यायिक सदस्यांच्या नेमणुकीतील विलंबाबद्दल मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

सरन्यायाधीशांनी सरकारला न्यायाधिकरण चालू ठेवायचे की बंद करायचे, असा प्रश्न विचारला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या बाबतीत सरकारच्या हट्टी वृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी दर्शविली. एका नव्या आकडेवारीनुसार, देशभरातील २५ उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची एकूण ४५५ पदे रिक्त आहेत, तर एकूण मंजूर पदे १०९८ आहेत. म्हणजेच सुमारे ४० टक्के पदे रिक्त आहेत. तर दिल्ली, अलाहाबाद, कलकत्ता, मध्य प्रदेश, पाटणा उच्च न्यायालयांची स्थिती अत्यंत वाईट आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – तरंग – युद्धाचा थेट फटका महिला व मुलांनाच!

Next Post

आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची ही सुविधा केली बंद; हा आहे पर्याय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Next Post
30 09 2020 aadhaar card 20813290

आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची ही सुविधा केली बंद; हा आहे पर्याय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011