मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात भोंग्यांचा वाद गाजत असून यासंदर्भात आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. भोंग्यांबाबत राज्य सरकारची भूमिका काय आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला असल्याने त्यासह अन्य प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली आहेत. बघा, ते काय म्हणाले याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/NCPspeaks/status/1516785989829939207?s=20&t=B07Q5bAyFDFKulPxt2YssA