शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भात किंवा खिचडी दुसऱ्यांदा गरम करून खाताय? आधी हे वाचा…

by India Darpan
सप्टेंबर 29, 2021 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FAGpeYlVEAgD0WX

पुणे – जेवण करताना शक्यतो, कोणतेही शिळे पदार्थ खाऊ नयेत, असे डॉक्टर नेहमी सांगतात. तरीही अनेक घरांमध्ये रात्री उरलेले शिळे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून सकाळी गरम करून खाल्ले जातात. विशेषत : भात किंवा खिचडी सारखे पदार्थ गरम करून सकाळी नाश्त्यासाठी दिले जातात. परंतु भात दुसऱ्यांदा गरम करून खाणे अत्यंत धोकादायक आहे, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अनेक घरात उरलेला भात गरम करून पुन्हा सकाळी जेवणात वापरला जातो. तर कधी याचा वापर फोडणीचा भात तर कधी बिर्याणी बनवण्यासाठी केला जातो. पण हे चविष्ट वाटणारे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू कसे शकतात जाणून घेऊ या…

रात्री केलेला भात हा फ्रिजमध्ये ठेवल्यावर सकाळी हा भात पुन्हा गरम केल्यावर त्या अन्नातून विषबाधा होऊ शकते. कारण भात थंड झाल्यावर त्यात बॅसिलस सेरियस नावाचे बॅक्टेरिया (जीवाणू) वाढू लागतात. पुन्हा गरम केलेल्या तांदळामध्ये, हे जीवाणू भात गरम झाल्यामुळे नष्ट होतात, परंतु त्याचे घटक भातामध्ये राहतात, आणि ते विषारी असू शकतात. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण हा भात खातो, तेव्हा हे विषारी घटक शरीरात शिरतात आणि विषबाधा होते.

एका आहार अभ्यासानुसार, शिजवलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. कारण असे केल्याने ते जीवाणूंचे प्रजनन केंद्र बनू शकते. कारण त्यात काही जीवाणू हे या प्रक्रियेत टिकून राहू शकतात. यामुळे भात पचवणे कठीण होते. तसेच पुन्हा गरम केलेल्या तांदळामध्ये पोषक घटकांची कमतरता असते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते. तसेच, पोटाच्या अनेक प्रकारच्या समस्या सुरू होऊन अण्णा विषबाधा होते. तसेच अन्न विषबाधाच्या लक्षणांमध्ये अतिसार, उलट्या, ओटीपोटात दुखणे, ताप, थंडी वाजणे यांचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आपल्या जुन्या कारला बनवा इलेक्ट्रिक; फक्त हे करा…

Next Post

‘डिजिटल बारामती अम्ब्रेला’ ॲप लॉन्च; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post
dycm 1 1140x570 1

‘डिजिटल बारामती अम्ब्रेला’ ॲप लॉन्च; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
IMG 20250508 WA0346 3

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार…

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011