शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आरोग्य टीप्सः पावसाळ्यात ही फळे अजिबात खाऊ नका

by Gautam Sancheti
जुलै 12, 2022 | 5:28 am
in राज्य
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पावसाळा येताच आहारात काही बदल करायला हवेत. पावसाळ्यात हलका आहार घ्यावा, खाद्य पदार्थ ताजे गरम व हलक्‍या स्वरूपाच्या असावे असे म्हटले आहे. , असा उल्लेख आरोग्य शास्त्र विषयक प्राचीन ग्रंथात आढळतो. सध्या ताणतणावपूर्ण जीवनशैली आणि बदलत्या हवामानात सर्दी-खोकला आणि थंडी -तापाचा धोका वाढतो.

विशेषत: पावसाळ्यात डास चावल्यामुळे अनेक रोग पसरतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, झिका विषाणू आणि चिकनगुनियाचा समावेश आहे. डेंग्यू आणि मलेरियाचा प्रतिबंध विशेषतः महत्वाचा आहे. प्रतिकार मजबूत करण्यासाठी डॉक्टर दररोज काढा पिण्याचा देखील सल्ला देतात. यासाठी आपण कांदा वापरू शकता. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता दररोज कांद्याचा काढा प्यायल्याने फायदा होतो

या ऋतूत टरबूज-कलिंगड आणि आंबा खाणे टाळावे. त्यांच्यापासून तुम्ही आजारी पडू शकता. जाणून घ्या पावसाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत .पावसाळा सुरू झाला की आंब्याचा हंगाम शिगेला असतो. सुरुवातीच्या दिवसात तुम्ही आंबा खाऊ शकता, परंतु काही महिन्यांनंतर आंबा खाणे बंद करा.

पावसामुळे आंबा खराब होऊ लागला. यामध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे आंबा खाणे टाळावे.
कलिंगड हे सर्वात पाणीदार फळ आहे. उन्हाळ्यात कलिंगडापेक्षा चांगले फळ नाही, पण पावसात कलिंगड खाणे टाळावे.
या ऋतूमध्ये कलिंगडामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.

पावसात शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे, परंतु पावसाळ्यात पाणफळांचे सेवन टाळावे. पावसाळ्यात ही फळे लवकर दूषित होतात. तुम्ही ते खाल्ले तर तुम्ही आजारी पडू शकता. पावसाळ्यात हिरव्या भाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो. या भाज्यांमध्ये कीटक आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. कधीकधी गलिच्छ पाण्यामुळे भाज्या दूषित होतात. यामुळे पचनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Heath Tips Rainy Season Fruits don’t eat side effects

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता! टरबूज किंवा लसूणच्या बदल्यात मिळतेय चक्क घर; कुठे?

Next Post

२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची अशी आहे जबरदस्त रणनिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
Next Post
modi shinde fadanvis e1657556668690

२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची अशी आहे जबरदस्त रणनिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011