रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उभे राहून पाणी प्यावे की बसून? आयुर्वेद काय सांगते?

by Gautam Sancheti
जून 9, 2022 | 5:06 am
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाणी म्हणजे जीवन होय. पशुपक्षी असो की कोणताही सजीव पाण्यावाचून जिवंत राहणार नाही, विशेष म्हणजे मानवी जीवनात पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी आणि पोषक तत्व शरीरात पोहोचवण्यासाठी पाण्याची गरज असते. त्याच बरोबर शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यासाठी देखील पाणी खूप महत्वाचे आहे.

आयुर्वेदानुसार प्राचीन भारतीय वैद्यक व्यवस्थेत असे सांगितले आहे की, काही गोष्टींची काळजी घेतली. तरच पुरेसे पाणी पिण्याचे फायदे मिळू शकतात. काही जण दिवसभर केवळ एक -दोन ग्लास पाणी पितात, त्यांना हळूहळू आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होऊ लागतात. तसेच चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने प्रथम पचनक्रिया बिघडते.

पचन बिघडते
पोषक तत्वांच्या शोषणासाठी अन्नाचे योग्य पचन होणे अत्यंत आवश्यक आहे. जेवण सुरू करण्यापूर्वी जास्त पाणी पितात किंवा जेवणा दरम्यान कमी प्यायले तर ते पचन बिघडू शकते. आयुर्वेदानुसार असे केल्याने त्याचा थेट परिणाम पोटातील अन्नाच्या स्थितीवर होतो. जेवताना नियमित पाणी प्यायल्यानेही लठ्ठपणा येऊ शकतो.

हे लक्षात ठेवा
सर्व प्रथम, एका वेळी एक ग्लास पाणी पिऊ नका. हळू हळू पाणी प्या. अन्न खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही पाणी पिऊ नका. त्यामुळे पचन सिस्टीमला अन्नातून पोषक तत्वे पचणे आणि शोषून घेणे कठीण होते. तहान लागली असेल तर जेवणाच्या ३० मिनिटे आधी पाणी प्या किंवा जेवणानंतर ३० मिनिटे थांबा, मग पाणी प्या.

गरम पाणी
अन्न खाताना तहान लागल्यास एक ग्लास पाणी नव्हे तर १ ते २ घोट पाणी घ्या. अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी गरम पाणी प्या. एका ग्लास थंड पाण्यापेक्षा गरम पाणी जास्त हायड्रेटिंग असते.

उभे राहून नको
बहुतेक जण कुठेतरी जाण्यात व्यस्त असतात. अशा वेळी ते उभे राहून पाणी पितात. मात्र उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आपण उभे राहून पाणी पितात, तेव्हा ते तुमच्या शरीरातून सहज निघून कोलनपर्यंत पोहोचते. यामुळे मूत्रपिंड आणि मूत्राशयातून विषारी पदार्थ जमा होतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चाणक्य नीतिः तुम्हाला या ५ सवयी आहेत? मग, तुमची वाटचाल विनाशाकडेच आहे

Next Post

अवघ्या ३५ रुपयांसाठी त्यांनी दिला ५ वर्षे लढा; लाखो प्रवाशांचा करून दिला असा फायदा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Next Post
court

अवघ्या ३५ रुपयांसाठी त्यांनी दिला ५ वर्षे लढा; लाखो प्रवाशांचा करून दिला असा फायदा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011