मुंबई – रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात बंद करुन उत्पादन वाढविल्यानंतरही राज्यात तुटवडा राहणार आहे. तशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने रेमडेसिविरच्या वितरणाचे नियंत्रण घेतल्याने हा तुटवडा राहणार असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हटले आहे.
बघा, ते काय म्हणताय
https://twitter.com/NCPspeaks/status/1385145587964682242
https://twitter.com/NCPspeaks/status/1385145759394267145