रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिंडोरी – करंजवण धरणात फक्त ३६ टक्के पाणीसाठा; स्थानिकांकडून आवर्तन बंद करण्याची मागणी

by Gautam Sancheti
एप्रिल 9, 2022 | 11:03 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220409 WA0005 1

दिंडोरी -दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यातील शेती व शहराना कडक उन्हाळ्यात तहान भागविणा-या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशया मध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यांमुळे दिंडोरी तालुक्यातील स्थनिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

करंजवण धरणात चालू वर्षी १०० टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र सलग एक महिन्यापासून आवर्तन चालू असल्यामुंळे सध्या धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. भविष्यातील कडळ उन्हाळ्यांचा विचार करता तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्या मध्ये करंजवण धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून पालखेड धरणात पाणीसाठा केला जातो. यांचा परिणाम त्यांमुळे कादवा नदीचे पाणीपात्र संपूर्णपणे कोरडे पडते. त्यामुळे कादवा नदी काठावरिल पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे जनावरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यांमुळे करंजवण धरणातून एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी वांरवार होत आहे. करंजवण धरणातून एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडल्यास तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईच्या झळा बसणार नाही. मात्र प्रत्येक वर्षी’ उशाला धरण पायथ्याला नदी’ असताना स्थनिक जनतेच्या घशाला उन्हाळ्या मध्ये कायम पाणी टंचाईमुळेधरण घशाला कोरड पडलेली असते. अशा परिस्थिती स्थानिक जनतेच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. वांरवार मागणी करूनही कादवा नदीत पाणी सोडले जात नाही. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष घालण्याची मागणी होत असून करंजवण धरणातून एक महिन्यापासून सोडलेले पाणी बंद करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे .

दिंडोरी तालुक्यातील धरणाचा आजचा पाणीसाठा
करंजवण धरण ३६ टक्के
वाघाड धरण २४ टक्के
पुणेगाव धरण ३५ टक्के
ओझरखेंड धरण ५७ टक्के
पालखेड धरण ६४ टक्के
तिसगाव धरण ४८ टक्के

पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
करंजवण धरणातून एक महिन्यापासून आवर्तन सोडल्यामुळे १०० टक्के भरलेल्या धरणात फक्त ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे भविष्यात स्थनिक जनतेचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातून कादवा नदी पात्रात एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात आले पाहिजे. प्रत्येक वर्षी जेव्हा येवला, मनमाड शहराना तहान लागते तेव्हाच स्थनिक जनतेला मिळते. या धोरणात सुधारणा होऊ एक महिन्याच्या अंतराने धरणातून पाणी सोडण्यात यावे. म्हणजे स्थानिक जनतेला पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही यांची दखल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी घ्यावी.
जयदिप देशमुख, करंजवण

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चारधाम यात्रेसाठी प्रवाशांना मिळणार हँडबँड; पण का? असे आहेत त्याचे फायदे

Next Post

रियलमीने लॉन्च केले हे दोन तगडे स्मार्टफोन; या तारखेपासून खरेदी करता येणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Next Post
realme 9 Stargaze White 1

रियलमीने लॉन्च केले हे दोन तगडे स्मार्टफोन; या तारखेपासून खरेदी करता येणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011