संग्रहित फोटो
नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ५२ टक्के साठा असून भावली व वालदेवी ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. गंगापूर धरणाचा साठा ७६ टक्के आहेत. तर समुहात ६८ टक्के साठा आहे. पुणेगाव व तिसगाव धरणात मात्र सर्वात कमी साठा असून तो चिंता वाढवणारा आहे.
ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011