मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत? इतक्या दिवसात नष्ट होतो विषाणू

by India Darpan
मे 19, 2021 | 6:37 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
corona 4893276 1920

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली 
कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर १४ दिवसांपर्यंत रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात येते. तसेच त्यांचा निगेटिव्ह अहवाल येण्यासाठी पुन्हा कोरोना तपासणी करणे आवश्यक असते. परंतु काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण केल्यानंतर, सौम्य आणि सामान्य लक्षणे असलेल्या लोकांची पुन्हा चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.
     मुंबईचे डॉ. संदीप पाटील म्हणतात की, अनेक अभ्यासांनुसार शास्त्रज्ञ असा दावा करतात की, सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये सातव्या किंवा आठव्या दिवशी विषाणू नष्ट होतो. यावेळी हा संसर्ग इतर कोणामध्येही पसरत नाही, परंतु शरीरात मृत विषाणूची उपस्थिती आरटी-पीसीआरने शोधली जाते, त्यामुळे अहवाल पॉझेटिव्ह येतो.
       केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, सौम्य, सामान्य आणि लवकर लक्षणे असलेल्या रूग्णांना लक्षणांनंतर दहा दिवसानंतर सोडण्यात येते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सतत ताप येत नाही ना हे बघावे लागते. अशा परिस्थितीत रुग्णाला त्रास होण्यापूर्वी आरटी-पीसीआर तपासणीची आवश्यकता नसते. परंतु अशा रुग्णांनी सावधगिरी बाळगून स्वत: ला वेगळे ठेवले पाहिजे आणि सात दिवस निरीक्षण करावे.
     केजीएमयूच्या फुफ्फुसीय क्रिटिकल केअर युनिटचे डॉ. वेद प्रकाश स्पष्ट करतात की, संसर्गानंतर  रुग्णाला तंदुरुस्त वाटत असेल तरच सोडण्यात येईल. तसेच आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह देखील आवश्यक आहे. सौम्य किंवा सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी सरासरी चौदा दिवस लागतात. गंभीर संक्रमण असलेले थोडा जास्त वेळ घेऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीस निरोगी होण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इगतपुरी कोविड सेंटरला रोटरी क्लब ऑफ नाशिकची मदत

Next Post

नाशिक – सिडकोत चाकू हल्ल्यात तरुण जखमी, दोघांना अटक

India Darpan

Next Post
crime diary 2

नाशिक - सिडकोत चाकू हल्ल्यात तरुण जखमी, दोघांना अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011