मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

…तर कोरोनाचे संकटच टळले असते; आंतरराष्ट्रीय पॅनलने दिला हा अहवाल

by Gautam Sancheti
मे 15, 2021 | 12:32 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या सध्याच्या विद्ध्वंसाला आपण रोखू शकलो असतो का? जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएओ) आणि विविध देशांचे सरकार जागरूक राहिली असती तर लाखो लोकांचा जीव वाचला असता का? या प्रश्नांचे उत्तर हो असेच आहे. महामारीपासून सुरक्षिततेसाठी आणि तयारी करण्यासाठी गठित झालेल्या एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय पॅनलने आपला अहवाल बुधवारी प्रसिद्ध केला आहे. जागतिक पातळीवर कोविडविरोधातील व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे नवीन पारदर्शक व्यवस्था उभारण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
जीवघेणा कोरोना विषाणूविरोधात लढताना ताळमेळाचा अभाव होता. तसेच गंभीर इशार्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. महामारीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून आधीच इशारा देणे अपेक्षित होते. एकामागून एक खराब निर्णय घेण्यात आल्यामुळे कोरोना विषाणूने जवळपास ३३ लाख लोकांची बळी घेतली आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेलासुद्धा मोडकळीस आणले आहे, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान हेलन क्लार्क, लायबेरियाचे माजी राष्ट्रपती आणि २०११ मध्ये नोबेल पारितोषिक विजेते अॅलेन जॉन्सन सरलीफ यांच्या आंतरराष्ट्रीय पॅनलने आपल्या अहवालात अनेक त्रुटी नोंदविल्या आहेत. महामारीमुळे जगात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला रोखले जाऊ शकत होते. नाकर्तेपणा, त्यामधील विलंब, तयारी आणि प्रतिसादात झालेल्या विलंबामुळे आज आपण या परिस्थितीत येऊन पोहोचलो आहोत. सुरुवातीला वेगाने कारवाई झाली असती तर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नसते, असे अहवालात म्हटले आहे.

अहवालातील काही ठळक नोंदी 
१) महामारीच्या घोषणेला विलंब
कोविड-१९ महामारीच्या घोषणेला खूपच उशीर लावण्यात आला. ३० जानेवारीपर्यंत चीनमधील परिस्थिती गंभीर झाली होती. तो जागतिक धोकाच होता. महामारीची घोषणा ११ मार्चला करण्यात आली.

२) प्रवासाला प्रतिबंध नाही

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीने प्रवासावर बंदीची शिफारस केली नाही. असे केले असते तर कोरोनाला मर्यादित ठेवले जाऊ शकले असते.

३) सरकारे निष्क्रिय
विविध देशांमधील सरकारे ३० जानेवारीपर्यंत परिस्थितीला समजूच शकले नाहीत. ३० जानेवारीला सर्वात जोरदार अंतिम इशारा देण्यात आला होता. परंतु योग्य पावले उचलले गेले नाहीत. ११ मार्चला डब्ल्यूएचओने महामारी घोषित केली, तोपर्यंत अनेक देशातील सरकार झोपलेले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना योद्ध्याची कहाणी : युनुसची मुलगी ॲनी म्हणाली, “अब्बू, जब देखो तब कम्प्युटर पे लगे रहते है”!

Next Post

WhatsApp वर लवकरच येणार हे नवे भन्नाट फीचर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
Next Post
whatsapp e1657380879854

WhatsApp वर लवकरच येणार हे नवे भन्नाट फीचर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011