बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुसरी लाट स्थिरावली; कधी होणार घसरण?

by India Darpan
मे 7, 2021 | 5:26 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Corona 11 350x250 1

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्गाचा सामना करणाऱ्या देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. मे महिन्याच्या मध्यापासून अखेर पर्यंत कोरोनारुग्णांमध्ये घट होण्यास सुरुवात होणार आहे, असे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ गगनदीप कांग यांनी सांगितले. सध्या कोरोना ज्वर उच्च पातळीवर पोहोचला आहे. या महिन्यात एका दिवसात चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच चार हजार लोकांचा मृत्यूही झालेला आहे. रुग्णसंख्येची वाढ इतक्या वेगाने होत आहे की एका आठवड्यातच २५ लाख रुग्ण आढळले आहेत.
गगनदीप कांग म्हणाले, सध्या कोरोना संसर्गाची आणखी एक किंवा दोन लाट येण्याची शक्यता आहे. म्हणजेच नव्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. परंतु परिस्थिती आतासारखी हाताबाहेर जाणार नाही. संसर्ग अशा क्षेत्रांमध्ये पसरत आहे, जे पूर्वीच्या लाटेत वाचले आहेत. मध्यम वर्गात आणि ग्रामीण भागात वेगाने प्रसार होत आहे. परंतु या भागात संसर्ग दीर्घकाळ टिकण्याची शक्यता कमीच आहे.
एका वेबिनारला संबोधित करताना कांग यांनी चाचण्या कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सध्या संसर्ग झालेले जितके रुग्ण आढळत आहेत, त्यापेक्षा अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे. कोरोनाची आणखी एक-दोन लाट येण्याची शक्यता आहे, मात्र ती कधी येईल हे सांगता येणार नाही. कोरोना विषाणूबाबत कोणालाच अधिकची माहिती नाहीये. आणि पुढे काय होऊ शकते याचा अंदाजाही लावता येणे कठिण आहे. त्यामुळे सतर्क राहणे एवढेच आपल्या हातात आहे.
कोरोना विषाणूचा संसर्गाची लागण लोकांना सारखी झाल्यास तसेच लसीकरण झाल्यास लोकांमध्ये त्याच्याविरुद्धची प्रतिकारक शक्ती वाढेल. त्यामुळे सहाजिकच तो साध्या सर्दी-पडशासारखाच होईल. वातावरण बदलल्यावर होणार्या सर्दी-पडशासारखाच त्याचा परिणाम राहील. कोरोना विषाणू आपले रूप सारखे बदलत आहे. त्यामुळे तो रोगप्रकारक शक्तीलाही मात देऊ शकतो. याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला बूस्टर डोसची गरज आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण 7 च्या बातम्या

Next Post

इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढल्या; औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

India Darpan

Next Post

इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढल्या; औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011