सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पाच राज्यात काँग्रेस पुन्हा अपयशी; पण का? ही आहेत कारणे…

by Gautam Sancheti
मे 3, 2021 | 5:44 am
in महत्त्वाच्या बातम्या
0

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसला  पराभवाला सामोरे जात सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. अनेक निवडणूकांमध्ये अपयशी ठरलेल्या या पक्षाला पुन्हा एकदा अपयश का आले किंबहुना यशापासून वारंवार दूर का राहावे लागत आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
    विशेषत: आसाम आणि केरळसारख्या राज्यांत पक्षाला विजय मिळवता आला असता. मात्र येथेही पराभव झाला आहे. कारण कॉंग्रेस अजूनही आपल्या रणनीती व नेतृत्त्वाच्या धोरणात बदल करण्यास तयार नाही. तसेच मागील घटना घडामोडींपासून  धडा घेण्यास तयार दिसत नाही. आता या पक्षाच्या अपयशाची कारणे जाणून घेऊ या…
 जनतेचे मत जाणून घेणे
या निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे की, कॉंग्रेसचे विद्यमान नेतृत्व एंटी-इन्कंबेंसीनंतरही जनमत जिंकू शकलेले नाही किंवा जाणून घेऊ शकले नाही. कॉंग्रेसच्या कमकुवत निवडणुकीच्या कामगिरीमुळे पक्षात गदारोळ होण्याची शक्यता वाढली आहे.

congress

 उदासिन भूमिका
कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष निवडून येण्यापूर्वी झालेला संघर्ष पाहता, पक्षाच्या असंतुष्ट गटाच्या नेत्यांची भूमिका सतत कॉंग्रेसच्या सतत घसरणीचे कारण ठरले आहेत. विशेषत: पक्षाच्या कमकुवत स्थिती आणि नेतृत्त्वाच्या कोंडीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नाराज नेत्यांची पाच राज्यांमधील निवडणुकांदरम्यान कोणतीही सहकार्याची भूमिका नव्हती.
रणनीती कमकुवत
निवडणूक रणनीतीचे कामकाज संपूर्णपणे कॉंग्रेसचे विद्यमान नेतृत्व आणि त्यांच्या जवळील पक्षाचे रणनीतिकार यांच्या हाती राहिले, आणि ते त्यात कमी पडले. त्यामुळे  आसाम आणि केरळसारख्या दोन महत्त्वाच्या राज्यात सत्तेसाठी दावेदार असूनही कॉंग्रेस विजयापासून लांबच राहिली. आसाममधील बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाबरोबर आघाडी करण्याचा धोका पत्करावा लागला आणि केरळमधील मणी जोसेफ यांना केरळमधील एलडीएफच्या युतीमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी देण्यावरुन खळबळ उडाली.
प्रादेशिक पक्षांचे आव्हान
कॉंग्रेसमध्ये अंतर्गत राजकीय आव्हानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता मजबूत झालेल्या  प्रादेशिक पक्षांचा प्रभाव रोखण्याचे आव्हान उभे राहीले आहे.  बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्यामुळे स्पष्ट झाले आहे की एकीकडे प्रांतात कॉंग्रेसचा राजकीय आधार सतत घसरत आहे, तर दुसरीकडे प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते राष्ट्रीय पातळीवरील राजकारणामध्येही त्याचे स्थान निर्माण करत आहेत.
भावनिक सहभाग
कॉंग्रेसला राष्ट्रीय राजकारणामध्ये आपली प्रासंगिकता टिकवायची असेल तर लोकांशी भावनिक सहभाग वाढवावा लागेल आणि यासाठी पक्षाने लोकप्रिय आणि योग्य संदेश देणे आवश्यक आहे. सध्याच्या  परिस्थितीत केवळ पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी फक्त सोनिया गांधींचे नेतृत्व आवश्यक आहे. तसेच जर राहुल गांधींना कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून परत आणण्यासाठी पुढाकार घेण्यात आला तर पक्षाची एकता पुन्हा नष्ट होऊ शकते, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट – या तालुक्यांमध्ये संसर्ग आहे आटोक्यात

Next Post

नाशिक – आज लस घ्यायला जाताय? आधी हे वाचा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Jitendra Awhad
संमिश्र वार्ता

अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती हनुमानजी…अनुराग ठाकुर यांचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

ऑगस्ट 25, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोहित पवार यांनी पुन्हा मंत्री संजय शिरसाटवर केला हा मोठा गंभीर आरोप….दिले १२ हजार पानांचे पुरावे

ऑगस्ट 25, 2025
प्रातिनिधीक फोटो
संमिश्र वार्ता

दहा वेळा पळून गेलेल्या विवाहित महिलेचा १५ दिवस पती व १५ दिवस प्रियकराबरोबर राहण्याचा प्रस्ताव….बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 25, 2025
anjali damaniya
महत्त्वाच्या बातम्या

९६ मद्य परवाने नेत्यांची कंपन्यांना?…अंजली दमानिया यांनी शासनाच्या धोरणावर केला हा सवाल

ऑगस्ट 25, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या अभ्यासू व आक्रमक नेत्याची निवड….मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

ऑगस्ट 25, 2025
TeamLease Edtech 2
संमिश्र वार्ता

या स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी: बघा, हा अहवाल

ऑगस्ट 25, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली व जाहीर सभा….दिला हा थेट इशारा

ऑगस्ट 25, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक - आज लस घ्यायला जाताय? आधी हे वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011