स्वमग्न काँग्रेसचे भवितव्य काय?
पाच राज्यांच्या निकालानंतर तेथे सत्ता स्थापन झाली आहे. यातील तीन मुख्यमंत्री हे मूळचे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसमध्ये संधी न मिळाल्याने ते अन्य पक्षात गेले वा स्वतःचा पक्ष काढला. त्यातून त्यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. आपल्या चांगल्या कार्यकर्त्यांना न जपण्याचे काँग्रेसचे धोरण यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

ब्लॉग – https://ashokpanvalkar.com