पावसाने केली मुंबईकरांची वाताहत
बहुप्रतिक्षित मान्सूनचे आगमनाने सर्वच सुखावले असले तरी राजधानी मुंबईची मात्र वाताहत झाली आहे. अर्थात त्यासाठी पावसाला दोष देणे योग्य नाही. तर पावसाळा पूर्व उपाययोजना कारणीभूत आहेत. राजधानीची ही अवस्था काही पहिल्यांदाच होत नाही, हेच दुर्देव आहे.

ब्लॉग – https://ashokpanvalkar.com