मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्य सरकारला दणका; ११वी प्रवेशासाठी उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

ऑगस्ट 10, 2021 | 3:29 pm
in मुख्य बातमी
0
court 1

मुंबई – अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परिक्षा रद्द केली आहे. हा निकाल देतांना उच्च न्यायालयाने काही प्रश्नही उपस्थितीत केले आहे. राज्यात अजुनही कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठलेले नसल्यामुळे २१ ऑगस्टला तुम्ही सीईटी कशी घेणार ? असेही विचारले आहे. राज्य सरकारने निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आयसीएससीच्या विद्यार्थिनीने ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायलायने हा निकाल दिला आहे. या याचिकेत पत्की यांनी राज्य सरकारने अकरावी प्रवेशाबाबत परिपत्रक जाहीर केले आहे त्याला स्थागिती देण्याची मागणी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निकाल देत सीईटी परिक्षा रद्द केली व २८ मे चा राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केला. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश दिले आहेत. राज्यात २० लाख विद्यार्थी १० उत्तीर्ण झाले आहे. त्यात १६ लाख एसएससी बोर्डाचे आणि सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे मिळून ४ लाख विद्यार्थी आहे. त्यामुळे या सर्वांना या निकालाचा फायदा होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – फोनवर बोलत असतांना दुचाकी पळविली

Next Post

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
balaji tambe

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011