शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्य सरकारला दणका; ११वी प्रवेशासाठी उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

by India Darpan
ऑगस्ट 10, 2021 | 3:29 pm
in मुख्य बातमी
0
court 1

मुंबई – अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परिक्षा रद्द केली आहे. हा निकाल देतांना उच्च न्यायालयाने काही प्रश्नही उपस्थितीत केले आहे. राज्यात अजुनही कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठलेले नसल्यामुळे २१ ऑगस्टला तुम्ही सीईटी कशी घेणार ? असेही विचारले आहे. राज्य सरकारने निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आयसीएससीच्या विद्यार्थिनीने ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायलायने हा निकाल दिला आहे. या याचिकेत पत्की यांनी राज्य सरकारने अकरावी प्रवेशाबाबत परिपत्रक जाहीर केले आहे त्याला स्थागिती देण्याची मागणी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निकाल देत सीईटी परिक्षा रद्द केली व २८ मे चा राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केला. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश दिले आहेत. राज्यात २० लाख विद्यार्थी १० उत्तीर्ण झाले आहे. त्यात १६ लाख एसएससी बोर्डाचे आणि सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे मिळून ४ लाख विद्यार्थी आहे. त्यामुळे या सर्वांना या निकालाचा फायदा होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – फोनवर बोलत असतांना दुचाकी पळविली

Next Post

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

Next Post
balaji tambe

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
IMG 20250509 WA0316 1

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर…महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही माहिती

मे 9, 2025
Untitled 20

आतापर्यंत भारत – पाक सीमेवर नेमकं काय घडलं?…पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मे 9, 2025
Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011