संमिश्र वार्ता

पुन्हा नव्या वादाला तोंड! पर्यटनमंत्री लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्रामधील सुटकेशी

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे अत्यंत आदराचे स्थान आहे. परंतु गेल्या...

Read moreDetails

अखेर गायरान जमिनीबाबत राज्य सरकार आता करणार ही कार्यवाही

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने...

Read moreDetails

शेतकरी अद्यापही प्रतीक्षेतच! पीक विमा कंपन्यांना कृषी मंत्र्यांनी दिला हा सज्जड दम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे...

Read moreDetails

कोल्हापूर दौऱ्यात राज ठाकरेंनी राज्यपालांवर साधला हा निशाणा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा...

Read moreDetails

राज्य सरकार BSNLवर मेहेरबान; या सर्व बाबी मोफत देण्याचा निर्णय

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या डिजिटल इंडिया मोहिमेस वेग देण्याकरिता राज्यातील...

Read moreDetails

पुण्यातील ३५० जर्मन कंपन्यांना भेडसावतेय वीजेची समस्या; उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले…

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात आकर्षक असे औद्योगिक धोरण बनवण्यात येत असून जर्मनीच्या...

Read moreDetails

राज्यभरात गाजत असलेली जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक अचानक स्थगित

विजय वाघमारे, जळगाव राज्यभरात सध्या गाजत असलेली जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. पाणी पुरवटा मंत्री...

Read moreDetails

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; १६ वर्षात २० वेळा बदलीचे आदेश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यातील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा...

Read moreDetails

राज्यभरातील हजारो दिव्यांगांसाठी राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...

Read moreDetails

महाराष्ट्रात या कंपनीची दोन टप्पात २० हजार कोटींची गुंतवणूक; २८७ हेक्टर जमिनीवर होणार प्रकल्प

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या...

Read moreDetails
Page 737 of 1429 1 736 737 738 1,429