संमिश्र वार्ता

नाशिक – १७४ दिवसांनी पंचवटी एक्सप्रेस सुरु, पहिल्या दिवशी ३२८ प्रवासी

नाशिक - तब्बल १७४ दिवसाने मनमाडहून मुंबईकडे पंचवटी एक्सप्रेस शनिवारी रवाना झाली. पहिल्या दिवशी  १५३४ आसनांची क्षमता असलेल्या या विशेष...

Read moreDetails

मालेगाव – वळवाडे भागात बंधारा फुटला, अनेक गावात पाणी शिरले, शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

मालेगाव:-सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे  मालेगाव तालुक्यातील वळवाडे भागात असलेला कमलदरा बंधारा फुटला. त्यामुळे अनेक गावांत शिरले पाणी, शेकडो हेक्टर...

Read moreDetails

निवडणूक लढवायची आहे? आयोगाचा हा नवा निर्णय सर्वप्रथम वाचा

नवी दिल्ली - निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला गुन्हेगारी पूर्वेतिहास असल्यास तो जाहीर करण्यासाठी कालमर्यादा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक...

Read moreDetails

ज्येष्ठ दिलासा. हयातीच्या दाखल्याबाबत केंद्र सरकारने केली ही घोषणा

नवी दिल्ली - देशातील निवृत्तीवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देत, केंद्र सरकारने, लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला सादर करण्याच्या कालमर्यादेला मुदतवाढ दिली...

Read moreDetails

कोरोना बिले तपासणीसाठी भरारी पथके, हेल्पलाईन; स्थायीच्या विशेष सभेत ठराव

नाशिक - खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी करण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलणे, विभागानुसार भरारी पथके स्थापन करणे, नागरिकांना सुविधा...

Read moreDetails

मिशन झिरो अंतर्गत स्थायी स्वरूपात अँटीजेन चाचणी तपासणी केंद्रे

मिशन झिरो अंतर्गत स्थायी स्वरूपात अँटीजेन चाचणी तपासणी केंद्रे १) उपनगर २) भारत नगर - वडाळा रोड ३) दसक पंचक...

Read moreDetails

रेडिरेकनरच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार

नाशिक - राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत देऊन दिलासा दिला असला तरी रेडिरेकनरचे दर मात्र वाढविले आहेत. नाशिकध्ये दीड ते...

Read moreDetails

नाशिक कोरोना अपडेट – जिल्हयात उपचार घेणारे पॅाझिटिव्ह रुग्ण ९९२७

जिल्हयात एकुण उपचार घेणारे पॅाझिटिव्ह रुग्ण  नाशिक शहर - ५८६३ मालेगाव शहर - ५८६ नाशिक ग्रामीण - ३४६४ मालेगाव शहर...

Read moreDetails

हॉटेल्स, रिसॉर्ट सुरू होणार, पण हे बंधनकारक

मुंबई - राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या...

Read moreDetails

मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही-मुख्यमंत्री

मुंबई - मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी...

Read moreDetails
Page 1385 of 1429 1 1,384 1,385 1,386 1,429