संमिश्र वार्ता

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईनवर संपर्क प्रसिध्द…थेट साधा संपर्क

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या...

Read moreDetails

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची पहिली प्रतिक्रिया…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे....

Read moreDetails

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...

Read moreDetails

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर….महाराष्ट्रातून ९० हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण...

Read moreDetails

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य? शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले हे स्पष्टीकरण

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी...

Read moreDetails

मुंबईत प्रवासी क्रूझ टर्मिनल जलवाहतुकीचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई बंदराच्या नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी जलवाहतूक स्थानकातून (क्रूझ टर्मिनल) प्रवासी जलवाहतुकीचा औपचारिक शुभारंभ, तसेच विविध...

Read moreDetails

मंत्रालयात या तारखे दरम्यान टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागरी सेवा दिनाचे २१ एप्रिल औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण...

Read moreDetails

कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापरावर व्याख्यान…बघा, या वक्त्यांनी नेमकं काय म्हटलं

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क...

Read moreDetails

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले कौतुक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कौतुक केले असून विद्यापीठाला एक...

Read moreDetails

राज्यपालांकडून राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांना राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ...

Read moreDetails
Page 105 of 1428 1 104 105 106 1,428