मुख्य बातमी

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण...

Read moreDetails

राजूर बहुला एमआयडीसीत आयटी पार्कसाठी २५ एकर जागा…उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): जिल्ह्यातील राजूर बहुला येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संपादित केलेल्या जागेपैकी २५ एकर जागा आयटी...

Read moreDetails

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत २४२ प्रवासी, १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश नागरिक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात २४२ प्रवासी...

Read moreDetails

पंतप्रधानांनी विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या विविध शिष्टमंडळांच्या सदस्यांची भेट घेतली

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या विविध शिष्टमंडळांच्या सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील...

Read moreDetails

डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सोमवारी शिवसेना पक्षात...

Read moreDetails

शिवसेना – मनसे युतीची चर्चा…आता राज ठाकरे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना- मनसेच्या युतीची चर्चा सुरु असतांनाच आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील...

Read moreDetails

अयोध्येमध्‍ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना…पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अयोध्येमध्‍ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना करण्‍यात आली यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा...

Read moreDetails

वातावरण बदलावर जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ…मुख्यमंत्र्यांनी केले हे आवाहन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वातावरण बदलामुळे होणारी हानी पर्यावरण संवर्धनातून निश्चितच टाळता येणार आहे. पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू प्लास्टिक असून...

Read moreDetails

आरसीबी आयपीएल चॅम्पियन, पंजाबवर ६ धावांनी विजय….विराटला भावना अनावर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर ८ धावांनी मात ट्रॉफी जिंकली....

Read moreDetails

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआयपीएल २०२५ ट्रॉफीचा अंतिम सामना आज ३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स रंगणार आहेत....

Read moreDetails
Page 6 of 179 1 5 6 7 179