मुख्य बातमी

त्र्यंबकेश्वराचे दर तासाला एवढ्या भाविकांना दर्शन

त्र्यंबकेश्वर - बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वरचे मंदिर पाडव्याला (१६ नोव्हेंबर) पहाटे ६ वाजता उघडले आहे. दिवसभरात एक हजार...

Read moreDetails

सप्तशृंगी गडावर जय्यत तयारी; सोशल डिस्टन्सिंगने भाविकांना मातेचे दर्शन

सप्तशृंग गड - राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंग गडावर जय्यत तयारी झाली आहे. राज्यातील सर्व धार्मिकस्थळे आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी...

Read moreDetails

गुडन्यूज. पुढच्या माहिन्यात येणार भारतीय कोरोना लसीचे १० कोटी डोस

मुंबई - गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून संपूर्ण जगावर कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या भयानक विषाणूमुळे जगभरातील सुमारे १३ लाखांपेक्षा जास्त...

Read moreDetails

याला म्हणतात दिवाळी! एका झटक्यात खरेदी केले ५० लाख शेअर्स

मुंबई - दिवाळीच्या निमित्ताने सर्व जण आपल्या ऐपतीप्रमाणे काही ना काही खरेदी करतात. त्यातच साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या धनत्रयोदशीच्या दिवशी...

Read moreDetails

धनत्रयोदशी आणि धन्वंतरी पूजनाचा असा आहे मुहूर्त

पंडित दिनेश पंत, नाशिक धनत्रयोदशी अर्थात अश्विन कृष्ण त्रयोदशी हा दीपावलीचा दुसरा दिवस. शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) धनत्रयोदशी आणि धन्वंतरी पूजनाचा...

Read moreDetails

शुभवार्ता: ही भारतीय कोरोना लस अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा नाश करणाऱ्यासाठी आता प्रत्येकाचे डोळे कोरोना लसीवर केंद्रित आहेत. यासंबंधी चांगली बातमी अशी आहे की,...

Read moreDetails

केंद्राकडून तब्बल २९ लाख ८७ हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर

नवी दिल्ली - कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १२ योजनांद्वारे एकूण २९ लाख ८७...

Read moreDetails

अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांचे आर्थिक संबंध; सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई - पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र...

Read moreDetails

फक्‍त आयपीएलचा एक्‍झीट पोल खरा ठरला…..मुंबई इंडीयन्‍सलाच विजेतेपद

मनाली देवरे, नाशिक ....... अखेर मुंबई इंडियन्‍स हीच टीम आखाती देशात झालेल्‍या ड्रीम इलेव्‍हन आयपीएल २०२० या स्‍पर्धेच्‍या विजेतेपदाचा मानकरी ठरली. अंतिम सामन्‍यात मुंबई...

Read moreDetails

एवढ्या तास शाळा आणि अशी खबरदारी घेणार; मंत्री गायकवाड यांची माहिती

मुंबई - दिवाळीनंतर ९वी ते १२वीचे वर्ग सुरू केले जाणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. तशी...

Read moreDetails
Page 172 of 183 1 171 172 173 183