मुख्य बातमी

T20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; भारताचा पाकिस्तानशी सामना या दिवशी

मुंबई - क्रिकेटरसिकांची मोठी उत्कंठा शमली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी२० विश्वचषकाचे वेळापकत्रक जाहीर केले आहे. १७ ऑक्टोबर ते १४...

Read moreDetails

‘ब्रेक द चेन’चे सुधारित आदेश; राज्य सरकारने आता यांना दिली परवानगी

मुंबई - राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना...

Read moreDetails

आजपासून राज्यातील निर्बंध शिथील; बघा, काय सुरू, काय बंद?

मुंबई - राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी आजपासून (१६ ऑगस्ट) होत आहे. राज्यातील दुकाने, मॉल,...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली १०० लाख कोटींच्या या योजनेची घोषणा

नवी दिल्ली - भारत येणाऱ्या काही काळातच कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न साकार करणारी एक मोठी योजना, गतीशक्तीचा राष्ट्रीय मास्टरप्लान, प्रधानमंत्री गतीशक्ती...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

नवी दिल्ली - भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशात अमृत महोत्सवी उत्साह संचारला आहे. आज सकाळी पंतप्रधान...

Read moreDetails

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला ४ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ७४ पोलीस पदक

नवी दिल्ली - पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४ पोलीस...

Read moreDetails

जुन्या वाहनांसाठी देशात नवे धोरण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली - भारताच्या विकासासाठी वाहन मोडित काढण्याचे धोरण (Vehicle Scrappage Policy) खूपच महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

Read moreDetails

सावळा गोंधळ! शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती

मुंबई - १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. पण, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे...

Read moreDetails

‘ब्रेक द चेन’चे नवे आदेश; बघा, कशाला मिळाली परवानगी, कशावर निर्बंध कायम

मुंबई - राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील...

Read moreDetails

राज्य सरकारला दणका; ११वी प्रवेशासाठी उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

मुंबई - अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परिक्षा रद्द केली आहे....

Read moreDetails
Page 132 of 179 1 131 132 133 179