राज्य

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

मुंबई - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे...

Read moreDetails

राज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा

मुंबई - काजू व्यावसायिकांना या चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तु आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा...

Read moreDetails

रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश

मुंबई - तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश रायगड...

Read moreDetails

दूध भेसळीविरोधात आता मंत्रीच मैदानात; स्वतःच तपासणार नमुने. राज्यभर जोरदार कारवाई सुरू होणार

मुंबई - दुधातील होणारी भेसळ रोखण्याकरिता दुधाचे नमुने तपासण्याकरिता दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, राज्यमंत्री आणि आयुक्त स्वतः मैदानात उतरणार आहेत....

Read moreDetails

वीज बिलातील स्थिर आकार रद्द होणार? ऊर्जामंत्र्यांची महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही

मुंबई - लॉकडाऊन काळातील वीज बीलातील स्थिर आकार रद्द करण्याच्या प्रश्नावर अर्थमंत्री व उद्योग मंत्री यांची संयुक्त बैठक घेऊ. तसेच...

Read moreDetails

केंद्राच्या पर्यावरण मसुद्याविरोधात आता राज्य सरकारही; पुनर्मुल्यांकन करण्याची मागणी

मुंबई - पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ईआयए) मसुद्यावरुन देशभरात विरोधाची लाट असून त्यात महाविकास आघाडीचे सरकारही पुढे आले आहे.  पुनर्मुल्यांकन करण्याची...

Read moreDetails

दररोज किमान ३०० स्वॅब नमुने तपासणीसाठी घ्या

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश नंदुरबार - कोरोनाची संपर्क साखळी कमी कालावधीत खंडीत करण्यासाठी दररोज किमान ३०० स्वॅब घेण्याचा प्रयत्न...

Read moreDetails

‘महिला सुरक्षेवर भाषण नकोत तर हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे हे कृतीतून दाखवा’

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे प्रतिपादन मुंबई - गेल्या दहा दिवसांत राज्यात अल्पवयीन मुली, युवतीवर अत्याचार होण्याच्या अनेक  घटना पाहिल्यावर महाआघाडी सरकार...

Read moreDetails

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत; पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांना ग्वाही

मुंबई - आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी...

Read moreDetails

कोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई - राज्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ३४८ रुग्ण रविवारी (९ ऑगस्ट) बरे होऊन...

Read moreDetails
Page 588 of 594 1 587 588 589 594

ताज्या बातम्या