राज्य

कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत; पारदर्शक पद्धतीने एवढ्या शेतकऱ्यांची निवड

मुंबई - शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली....

Read moreDetails

प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी घेतला राज्यातील तयारीचा आढावा पुणे - राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ.जगदीश...

Read moreDetails

ग्रामसभा घेण्याबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी दिला हा महत्त्वाचा निर्णय

मुंबई - सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्वांचे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन...

Read moreDetails

राज्यात आता येणार सानेन शेळी; १२ लीटर दूध देण्यासह ही आहेत वैशिष्ट्ये

मुंबई -  भारतातील गीर गाईचा गोवंश वाढवून ब्राझीलने धवलक्रांती घडवून आणली. ब्राझीलमध्ये ही जात आज सर्वोच्च उत्पादन देणारी बनली आहे....

Read moreDetails

एमजी मोटरची ही नवी कार आली; ४ पर्यायांमध्ये उपलब्ध

मुंबई - एमजी मोटर इंडियाने हेक्टर २०२१ मधील सर्वात नवा ऑप्शन सीव्हीटी (CVT) ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय लाँच केला आहे. १६,५१,८००...

Read moreDetails

विभागीय आयुक्तालयात सुरू होणार महिला आयोगाचे कार्यालय

मुंबई - अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी...

Read moreDetails

महावितरणच्या त्या भरतीबद्दल ऊर्जामंत्र्यांनी दिले हे महत्त्वाचे आदेश

मुंबई - महावितरण कंपनीद्वारे २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक व पदवीधर शिकाऊ अभियंता- स्थापत्य, पदविकाधारक शिकाऊ...

Read moreDetails

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ३ लाख कोटींची तरतूद; फडणवीस यांचा दावा

मुंबई - केंद्र सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 3 लाख 5 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, सिंचन, रेल्वे...

Read moreDetails

बघा, उत्तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला, किती निधी मंजूर?

अहमदनगरला १२८.६१ कोटींचा वाढीव निधी  नाशिक - अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात आज तब्बल १२८.६१ कोटी रुपयांची वाढ उपमुख्यमंत्री...

Read moreDetails

विधानपरिषदेच्या १२ सदस्यांचा प्रस्ताव मान्य न केल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत जावे लागेल

नाशिक - राज्यपालांनी विधानपरिषदेच्या १२ सदस्यांचा प्रस्ताव मान्य न केल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत जावे लागेल असे विधान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी...

Read moreDetails
Page 549 of 597 1 548 549 550 597