राज्य

या अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या धावणार

भुसावळ - मध्य रेल्वेने  मुंबई-अमृतसर, कोल्हापूर- हजरत निजामुद्दीन, पुणे -सांतरागाछी/हटिया दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या...

Read moreDetails

मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई - हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत  काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...

Read moreDetails

‘त्या’ होमगार्डसला कामावर सामावून घेण्याची आणखी एक संधी

विशेष प्रतिनिधी, मुंबई विविध कारणांनी अपात्र असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्ड्सना) पुन्हा कामावर सामावून घेण्याबाबत गृहरक्षक दलाने परिपत्रक काढले होते....

Read moreDetails

भडगाव येथे MSEB वायरमन व इंजिनिअरला जमावाकडून जबर मारहाण; वायरमनचा मृत्यू

प्रतिनिधी, मुंबई जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या जबर मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू आणि उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे जखमी...

Read moreDetails

राज्यात पारेषणचे जाळे सक्षम करण्यासाठी १० हजार ८०३ कोटी रुपयांची पंचवार्षिक योजना

मुंबई : ग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी येत्या ५ वर्षात राज्यात विविध ठिकाणी उपकेंद्रे, अतिउच्चदाब वीज वाहिन्यांचे...

Read moreDetails

मुळशी रासायनिक कंपनीच्या भीषण आगीत १८ कामगाराचा मृत्यू, चौकशीचे आदेश

मुंबई - पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १८ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना झाली आहे. ही आग विझली...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यभरातील सरपंचांशी संवाद; म्हणाले….

विशेष प्रतिनिधी, मुंबई कोरोनाचे संकट आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी आपापले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, गावामध्ये...

Read moreDetails

वृक्षारोपणासाठी रोपे हवी आहेत? वनविभाग देणार एवढ्या रुपयांना

विशेष प्रतिनिधी, मुंबई वृक्ष लागवड व संगोपन हा जनतेचा कार्यक्रम व्हावा तसेच जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे या हेतूने...

Read moreDetails

१६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे, विखे पाटलांचे संभाजीराजेंना आवाहन

नाशिक - मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील सर्व संघटना व नेत्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्या आण्यासाठी मी पुढाकार घेतो आहे. छत्रपती...

Read moreDetails

राज्यातील सहकारी बँकांच्या कामकाजावर होणारा परिणाम व उपाययोजनाबाबत समिती गठीत

मुंबई - केंद्र शासनाने बँकिंग नियमन कायदा,१९४९ मध्ये केलेल्या सुधारणांचा राज्यातील सहकारी बँकांच्या कामकाजावर होणारा परिणाम व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना...

Read moreDetails
Page 509 of 597 1 508 509 510 597