राज्य

पंतप्रधानांच्या संमतीने राणे, फडणवीस व दरेकर कौकण दौ-यावर

मुंबई - पूरस्थीतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे...

Read moreDetails

सांगली जिल्ह्यातील तब्बल ५७ रस्ते पाण्याखाली; वाहतूक पूर्णपणे ठप्प

सांगली - जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या...

Read moreDetails

आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; छगन भुजबळ

नाशिक - महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर...

Read moreDetails

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंध शिथिलतेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ही माहिती

पुणे - कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य...

Read moreDetails

नऊ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित; ७६ मृत्यू, सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडला दुपारी गेले. त्यापूर्वी आज सकाळी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून पूर परिस्थिती...

Read moreDetails

रत्नागिरीत हवाई दलाकडून वेगवान मदतकार्य; तीन हेलिकॉप्टरद्वारे सेवा

मुंबई - महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि खेड शहरांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मदतीची गरज असल्याचा संदेश भारतीय वायुदलाला दि. 22 जुलै...

Read moreDetails

महाराष्ट्रात ऑपरेशन वर्षा २०२१ सुरू; वैद्यकीय पथकासह लष्कराची तुकडी तैनात

मुंबई - अतिवृष्टी आणि त्यामुळे विविध नद्यांची वाढलेली पातळी यामुळे अनेक राज्यांतील बर्याच भागांमध्ये पुराचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या...

Read moreDetails

तिलारी नदी धोका पातळीवर, कर्ली, वाघोटनने ओलांडली इशारा पातळी

सिंधुदुर्गनगरी – आज सकाळी 8 वाजता मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा...

Read moreDetails

पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली; नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात

मुंबई - पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील...

Read moreDetails

पुलाचा काही भाग कोसळला; कणकवलीशी अनेक गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली – कनेडी दरम्यानच्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी...

Read moreDetails
Page 493 of 597 1 492 493 494 597