राज्य

अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी इतक्या लाखाच्या निधीस मान्यता

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार...

Read moreDetails

भारत – युनायटेड किंग्डम मुक्त व्यापार करार…महाराष्ट्रासाठी अशी आहे अमर्याद संधी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत आणि युनायटेड किंग्डम दरम्यानच्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी अमर्याद संधींची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी...

Read moreDetails

विशेष लेख….निरपराधांचा बळी, आरोपी निर्दोष

भागा वरखेडे, जेष्ठ पत्रकारगेल्या १९ वर्षांपूर्वी मुंबईतील उपनगरीय गाड्यांत झालेल्या बाँबस्फोटात १८९ जणांचा बळी गेल्यानंतरही त्यातील आरोपींना अजून शिक्षा झालेली...

Read moreDetails

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करतानाच हवामान अनुकूल, शाश्वत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन देत शेती उत्पन्नात वाढ करून शेतकऱ्यांच्या...

Read moreDetails

२७१ भजनी मंडळाचा सहभाग…हे भजनी मंडळ ठरले महाविजेता, एक लाखाचा पुरस्कार पटकावला

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांचे प्रबोधन केले. समाज परिवर्तन केले. राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी...

Read moreDetails

महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा स्वस्त होणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत. नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ₹८.३२...

Read moreDetails

विशेष लेख….वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम (WILP) आणि रोजगार कौशल्य….

डॉ.सतीश पवारआजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात युवकांना केवळ शैक्षणिक पदव्या असून चालत नाही, तर उद्योग क्षेत्रात त्वरित रोजगार मिळवण्यासाठी त्यांच्याकडे...

Read moreDetails

राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी अशी येईल नियंत्रणात…विधानपरिषदेत मंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील सुरू प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येईल, असे...

Read moreDetails

आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर आणि नियमाप्रमाणे झाले पाहिजे. एखादी कंपनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अथवा...

Read moreDetails

चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात…उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली पत्राद्वारे ही मागणी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे...

Read moreDetails
Page 1 of 596 1 2 596

ताज्या बातम्या