राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार...

Read moreDetails

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार...

Read moreDetails

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदेशभरातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनलेल्या विदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय नेते विशेष दौऱ्यासाठी येत आहेत....

Read moreDetails

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले असून जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रमाण पाहून राज्यातील एकल...

Read moreDetails

मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांस मंजुरी….तर पुण्यासाठी हा निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ व ३अ (MUTP-3 & 3A) या प्रकल्पात वातानुकूलित २३८ लोकल (उपनगरीय रेल्वे)...

Read moreDetails

महाराष्ट्राचा विविध कंपन्यांशी १७ सामंजस्य करार…३४ हजार कोटींचा गुंतवणूक, ३३ हजार रोजगार निर्मिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा...

Read moreDetails

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले हे वक्तव्य

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य शासन काम करत आहे. द्राक्ष उत्पादकांमुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने समृद्धी आली आहे. द्राक्ष...

Read moreDetails

विशेष लेख….खाजगी जमीन भूसंपादन करतांना सरकारी यंत्रणेस या सात गोष्टी पाळणे बंधनकारक, नाही तर भूसंपादन होते बेकायदेशीर

ॲड. रमेश काळे, सेवानिवृत्त, अपर जिल्हाधिकारीभारतीय राज्य घटनेच्या कलम ३०० अ प्रमाणे कोणत्याही भारतीय नागरिकास / व्यक्तीस “कायदयाच्या विहित प्रक्रियेशिवाय...

Read moreDetails

तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय…या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक...

Read moreDetails

संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वी जयंती….मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २२ किलोच्या सुवर्ण कलशाचे पूजन, संकेतस्थळाचेही उद्धाटन

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे...

Read moreDetails
Page 1 of 597 1 2 597