राज्य

तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय…या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक...

Read moreDetails

संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वी जयंती….मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २२ किलोच्या सुवर्ण कलशाचे पूजन, संकेतस्थळाचेही उद्धाटन

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे...

Read moreDetails

या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट तर ही नाट्यकृती द्वितीय

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या संघाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत...

Read moreDetails

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा, वीज,...

Read moreDetails

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.)...

Read moreDetails

विशेष लेख…दिव्याची दिव्य कामगिरी…

दीपक ओढेकर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकारजोर्जिंयातील बातुमी येथे झालेल्या तिसऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेत नागपूरकन्या आणि डॉ जितेंद्र आणि डॉ नम्रता या...

Read moreDetails

अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी इतक्या लाखाच्या निधीस मान्यता

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार...

Read moreDetails

भारत – युनायटेड किंग्डम मुक्त व्यापार करार…महाराष्ट्रासाठी अशी आहे अमर्याद संधी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत आणि युनायटेड किंग्डम दरम्यानच्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी अमर्याद संधींची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी...

Read moreDetails

विशेष लेख….निरपराधांचा बळी, आरोपी निर्दोष

भागा वरखेडे, जेष्ठ पत्रकारगेल्या १९ वर्षांपूर्वी मुंबईतील उपनगरीय गाड्यांत झालेल्या बाँबस्फोटात १८९ जणांचा बळी गेल्यानंतरही त्यातील आरोपींना अजून शिक्षा झालेली...

Read moreDetails

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करतानाच हवामान अनुकूल, शाश्वत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन देत शेती उत्पन्नात वाढ करून शेतकऱ्यांच्या...

Read moreDetails
Page 1 of 597 1 2 597