राष्ट्रीय

तामिळनाडूतील राजकीय भूकंप टळला; अन्नाडीएमकेचा जीव भांड्यात

चेन्नई - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्ही. के. शशिकला यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे तामिळनाडूतील...

Read moreDetails

इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणी विषयी प्रथमच बोलले राहुल गांधी

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चुकीचा होता. आणीबाणीच्या काळात जे काही घडले...

Read moreDetails

मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने संपूर्ण कुटुंबाने केली आत्महत्या

जयपूर (राजस्थान) – सिकर जिल्ह्यातील उद्योग नगरात मुलाच्या मृत्यूनंतर धक्का बसलेल्या एकाच कुटुंबातील चार लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने...

Read moreDetails

सर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंटची पद भरती; यांना आहे संधी

सर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंटची पद भरती पदाची संख्या : ३० पदाचे नाव:  कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर) शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदवी  (ii)...

Read moreDetails

कोरोना : CBSE व ICSE ने शाळांना दिले हे निर्देश…

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुले शाळेच्या वर्गात आणि आवारात सुरक्षित असली पाहिजेत, कोरोना संक्रमण होऊ नये, याकरिता...

Read moreDetails

वन डे मालिका पुण्याऐवजी अहमदाबादमध्ये? हे आहे कारण

अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी तीन सामन्यांची वनडे मालिका पुण्याऐवजी आता अहमदाबादला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना...

Read moreDetails

…म्हणून लागते राहुल गांधींना झोप; त्यांनीच केला खुलासा

चेन्नई - तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर राजकीय नेत्यांच्या आरोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे नेते सध्या तामिळनाडू दौऱ्यावर असून, त्यांनी...

Read moreDetails

खाकी वर्दीतल्या वऱ्हाडींमुळे लग्न थांबल चक्क ६ महिन्यांपासून; वाचा इंटरेस्टिंग बातमी

नवी दिल्ली - नवी दिल्लीतील तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला लग्न करण्याची इच्छा आहे. मुलगी सुद्धा तयार आहे....

Read moreDetails

धर्मांतरासाठी बालिकेची काढत होता छेड; जमावाने धो धो धुतले

बरेली (उत्तर प्रदेश) - बरेलीमध्ये शाळेत जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीला टवाळखोराने पकडून ऊसाच्या शेतात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यानंतर...

Read moreDetails

खरीपात खताच्या योग्य पुरवठा व्हावा यासाठी कृषीमंत्री दादा भुसे थेट दिल्लीला

मुंबई - महाराष्ट्रासाठी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे...

Read moreDetails
Page 364 of 392 1 363 364 365 392