राष्ट्रीय

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा दीड वर्षांचा अॅरिअर्स मिळणार की नाही?

नवी दिल्ली - एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी मोठी बातमी आहे. केंद्राने महागाई भत्ता वाढविल्यानंतर महागाई भत्त्याची दीड...

Read moreDetails

Vi चा हा प्लॅन घ्या; मिळेल प्रतिदिन ४ GB डेटा आणि ४९९ची सदस्यता विनामूल्य

मुंबई -: प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी 'वोडाफोन-आयडिया' ने आपल्या ग्राहकांसाठी खास फायदेशीर योजना आणली आहे. कंपनीने आपल्या ४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एक...

Read moreDetails

गर्भवती महिलेसाठी रक्तातील सारखरेची चाचणी अनिवार्य करावी; केन्द्रीय मंत्री डॉ जितेन्द्र सिंह

  नवी दिल्ली - गर्भवती महिलेत कोणतीही लक्षणे नसली तरी प्रत्येकीसाठी रक्तातील साखरेची चाचणी अनिवार्य करावी असे केन्द्रीय मंत्री डॉ...

Read moreDetails

विधानसभेत आमदारांनी राडा केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय संतप्त; केली प्रश्नांची सरबत्ती

नवी दिल्ली - एखाद्या आमदाराने विधानसभेत पिस्तुल काढून ते रिकामे केले तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार नाही का? ही...

Read moreDetails

ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा नीरज चोप्रा लष्करात आहे सुभेदार; पुण्यात घेतले प्रशिक्षण

  नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे सुभेदार नीरज चोप्रा यांनी आज ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर भालाफेक करत, ट्रॅक...

Read moreDetails

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा यांची फेरनियुक्ती

नवी दिल्ली - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. आणखी तीन वर्षांकरिता ही नियुक्ती असणार...

Read moreDetails

देशातील कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण व पॉझिटीव्हीटी दराची ही आहे स्थिती

- भारताने देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत 50 कोटी मांत्राचा टप्पा पार केला - देशात आतापर्यंत एकूण 3,10,55,861 रुग्ण बरे झाले...

Read moreDetails

रस्ता अपघातातील पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी २६ विमा कंपन्या एकत्र

नवी दिल्ली - रस्ता दुर्घटनेतील पीडितांना अनेक वर्षे नुकसान भरपाई मिळत नसल्याने अशांवर आर्थिक संकट कोसळते. सरकारी नियम आणि कोर्टकचेरीच्या...

Read moreDetails

खेल रत्न पुरस्काराचे आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून नामकरण, हे आहे कारण

  नवी दिल्‍ली - खेल रत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर...

Read moreDetails

रेपो दर ४ टक्यावर कायम, जीडीपी वृद्धी दर ९.५ टक्के राहण्याचा अंदाज

मुंबई - भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज द्वैमासिक पतधोरण आढाव्याची जाहीर करताना कोणत्याही बदलाविना रेपो दर चार...

Read moreDetails
Page 330 of 392 1 329 330 331 392