राष्ट्रीय

शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, मंत्री कुणीही कायद्यापेक्षा मोठे नाही – उच्च न्यायालय

  तिरुअनंतपुरम - झेंड्याचा खांब अवैधरित्या लावणाऱ्यांविरुद्ध त्यांच्या संलग्नतेच्याही पलिकडे जाऊन कारवाई करण्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले...

Read moreDetails

OBC आरक्षण प्रश्नी छगन भुजबळ यांचा दिल्लीत एल्गार

   नवी दिल्ली - देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून ओबीसी बांधवांच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींना संविधानिक आरक्षण...

Read moreDetails

भारत-पाक सीमेवर जन्मले बाळ; माता-पित्यांनी ठेवले हे नाव

  नवी दिल्ली - पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याने भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणाव कायम असतो....

Read moreDetails

जयपूरमधील राजघराण्याच्या मालमत्तेवरील वाद शमला; असा निघाला तोडगा

  नवी दिल्ली - जयपूर येथील राजघराण्यातील मालमत्तेच्या वादावर नियुक्त करण्यात आलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सौहार्दपूर्ण...

Read moreDetails

खासदारांना हजेरी लावायला सांगणारे पंतप्रधान मोदी संसदेमध्ये आहेत कुठे?

  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस खासदारांनी चांगलेच खिंडीत पकडल्याचे दिसून येत आहे. कारण, भाजप खासदार संसदेच्या...

Read moreDetails

बॉसला रजेचा पुरावा देण्यासाठी त्याने सेल्फी काढला अन् थेट तुरुंगातच गेला

  लखनऊ (उत्तर प्रदेश) - भारतीय लोकशाहीत न्यायमंडळ यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात तसेच इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियमांचे...

Read moreDetails

सावधान! गुगलवर या गोष्टी शोधाल तर थेट जाल तुरुंगात

  हैदराबाद - गुगल सर्च प्लॅटफॉर्म हा अत्यंत उपयुक्त असून संगणक किंवा मोबाईल वापरकर्त्यांना यावर स्वतंत्रपणे काहीही शोधता येते. परंतु...

Read moreDetails

क्रीडा स्पर्धेत भाजप खासदाराची दादागिरी; कुस्तीपटूला स्टेजवरच मारली थप्पड (व्हिडिओ)

  पाटणा (बिहार) - क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू आपली कामगिरी दाखवत असतात. तसेच त्यामध्ये विजय-पराजय होतच असतो. तो खिलाडूवृत्तीने घ्यावा लागतो....

Read moreDetails

इंदूरमध्ये लग्न समारंभात कचराच निघत नाही; कसं काय?

  इंदूर - विवाह समारंभ म्हटला की, त्यामध्ये कचरा हा होतोच असतो. कारण लग्नसोहळ्याला या सोहळ्याला आलेल्या नागरिकांचा नाश्ता, जेवण,...

Read moreDetails

आधार कार्डने वाचवले तब्बल २ लाख कोटी; कुठे आणि कसे?

  नवी दिल्ली - आधार कार्ड मुळे भारतातील सर्वसामान्य नागरिकांना अनेक शासकीय सेवा सवलतींचा लाभ झाला आहे. विशेषतः गरीब जनतेला...

Read moreDetails
Page 291 of 392 1 290 291 292 392