मुंबई – राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. काही बाबींना यात सूट देण्यात आली असली री सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नक्की काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार याची संभ्रमावस्था आहे. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांची ही आहेत सविस्तर उत्तरे
—