बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वाकयुद्ध सुरूच! सौरव गांगुली म्हणाले ‘विराट कोहली खुप भांडण करतो’!

by Gautam Sancheti
डिसेंबर 19, 2021 | 4:24 pm
in संमिश्र वार्ता
0
saurav ganguly virat kohli

 

नवी दिल्ली – टी-२० च्या कर्णधारपदावरून माघार घेतलेल्या विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक वार सुरूच आहेत. सौरव गांगुली यांच्या वक्तव्याविरुद्ध विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये तणाव वाढला आहे. कोहलीच्या वक्तव्यानंतर बीसीसीआय या प्रकरणाला सांभाळून घेईल असे गांगुली म्हणाले होते. परंतु प्रथमच विराट कोहलीबद्दल गांगुली यांचे वक्तव्य आले आहे.

गुरुग्राममध्ये एका कार्यक्रमादरम्यान गांगुली यांना विचारण्यात आले, की कोणत्या खेळाडूचा दृष्टिकोन त्यांना आवडतो. त्यावर गांगुली म्हणाले की, विराट कोहलीचा दृष्टिकोन चांगला आहे. परंतु तो खूप भांडण करतो. सौरव गांगुली यांना विचारण्यात आले की, जीवनातील चिंतांवर तुम्ही कशी मात करता. त्यावर गांगुली यांनी मजेशीर उत्तर दिले. जीवनात कोणतीच चिंता नाहीये. फक्त पत्नी आणि गर्लडफ्रेंड चिंतेत टाकत असतात, असे ते म्हणाले.

विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर रोहित शर्माला नेतृत्व देण्यात आले होते. एकदिवसीय संघासाठी कर्णधार राहणार असल्याचे विराट म्हणाला होता. परंतु दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाच्या घोषणेच्या दिवशीच विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविले होते.

त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे वक्तव्य आले. ते म्हणाले, की विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यावर कर्णधारपद सोडण्याबद्दल बीसीसीआयकडून मला कोणीही काही सांगितले नाही. तसेच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्याच्या दीड तासापूर्वी सांगण्यात आले होते. त्यावर ओके अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली होती. कोहलीच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुवर्ण मंदिरात युवकाने नियम मोडला; संतप्त भाविकांनी बेदम मारहाण केल्याने युवकाचा मृत्यू

Next Post

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत किदांबी श्रीकांत; भारताचा पहिलाच खेळाडू

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
Next Post
kidambi shrinath

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत किदांबी श्रीकांत; भारताचा पहिलाच खेळाडू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011