रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

औरंगाबादच्या नामांतराचा असा आहे इतिहास; बाळासाहेब ठाकरेंचा असा आहे संबंध

by Gautam Sancheti
जून 6, 2022 | 5:06 am
in संमिश्र वार्ता
0
aurangabad

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. एका बाजूला भाजप तर दुसरीकडे शिवसेना उभी दिसत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराबद्दल शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  जाब विचारला आबे. त्यामुळे उद्धव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच निमित्ताने औरंगाबादच्या नामांतराचा इतिहासजाणून घेऊया…

1980 च्या दशकात महाराष्ट्रात शिवसेना झपाट्याने राजकीय पक्ष म्हणून उदयास येत होती. त्यावेळी राज्यात हिंदुत्वाचा मोठा चेहरा म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ओळख होत होती. त्यावेळी 1988 च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 27 जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर संस्कृती मंडळ मैदानावर विजयी सभेला संबोधित करताना बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली होती, मात्र त्यांच्या हयातीतच शिवसेनेला 27 जागा मिळाल्या होत्या. बाळ ठाकरे औरंगाबादचे नाव बदलू शकले नाही.

एका विजयी रॅलीनंतर शिवसेनेचे कार्यकर्ते औरंगाबादला संभाजीनगर म्हणू लागले आणि आजही शिवसेनेच्या मुखपत्र सामनामध्ये औरंगाबादला संभाजीनगर म्हटले जाते, त्यामुळेच वारंवार भाजपला प्रश्न विचारूनही शिवसेना या मुद्द्यावरून शांत दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे. त्याचवेळी, यापूर्वी मशिदींतील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रविवारी पुण्यात झालेल्या सभेत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याबाबत उल्लेख केला होता.

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात मुघल शासक औरंगजेबचा मृत्यू झाला, ज्याची कबर आजही औरंगाबाद नजिक खुल्ताबादमध्ये आहे आणि त्याच नावावरून शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आले. तर छत्रपती संभाजी महाराज हे मराठा शासक छत्रपती महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 3 एप्रिल 1680 रोजी त्यांना मराठा साम्राज्याची सुत्रे देण्यात आली. संभाजी महाराज त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध होते, त्यांनी मुघल शासक औरंगजेबाविरुद्ध युद्ध केले आणि विजापूर आणि गोलकोंडा सारखे महत्त्वाचे किल्ले मुक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आमिष दाखवून धर्मांतरण करणाऱ्या पादरी आणि त्याच्या पत्नीला अटक

Next Post

जबरदस्त! स्मार्टफोन ट्रॅक करेल खोकला, घोरणे आणि बरेच काही

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

जबरदस्त! स्मार्टफोन ट्रॅक करेल खोकला, घोरणे आणि बरेच काही

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011