बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आर्य चाणक्य नीतिः सर्वांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा, असे वाटते? फक्त हे करा…

by India Darpan
सप्टेंबर 13, 2022 | 5:21 am
in राष्ट्रीय
0
chanakya

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास राहिलेले नाही म्हणजे एकमेकांमध्ये अविश्वासाचे वातावरण जास्त दिसून येते. परंतु एकमेकांचा विश्वास संपादन करायचा असेल तर नेमके काय करावे. या संदर्भात आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति मध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत ते जाणून घेणे आवश्यक ठरते.

जीवनात प्रत्येकानेच आपल्या मताशी सहमत होणे फार कठीण असतं. परंतु हा गुण काही लोकांमध्ये जन्मजात असतो. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींच्या मदतीने एखादी व्यक्ती इतरांना विश्वासात घेऊ शकते. मात्र यासाठी आधी त्या व्यक्तीची योग्य ओळख होणं आवश्यक आहे. यासाठी चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये सांगितलेल्या काही पध्दती आहेत.

आचार्य चाणक्य म्हणतात की, सामान्य माणसाला अंदाज देत एखाद्या गोष्टीचे महत्त्व समजावून सांगून त्याचा मुद्दा मांडता येतो,. पण असे काही लोक असतात ज्यांना कोणत्याही गोष्टीची तयार करणं जवळजवळ अशक्य असतं. अशा वेळी या लोकांची सहमती मिळवण्यासाठी काही खास पद्धतीचा अवलंब करावा लागतो.

चाणक्य नीति म्हणते की, लोभी व्यक्तीला पैसे देऊनच कशासाठीही प्रवृत्त केलं जाऊ शकतं. जर तुम्हाला एखाद्या अहंकारी व्यक्तीला कोणत्याही गोष्टीसाठी तयार करायचं असेल, तर त्याच्यासमोर आपले हात जोडा, यामुळे त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट होईल आणि तो तुमची आज्ञा पाळण्यास सहज तयार होईल.

मूर्ख माणसाकडून तुमचे म्हणणे मान्य करून घ्यायचे असेल तर त्याचा मूड पाहून त्यानुसार वागले पाहिजे. जेणेकरून तो आनंदी असेल आणि तुमच्यावर विश्वास ठेवेल. तरच त्याला काहीही करायला लावता येऊ शकतं. दुसरीकडे बुद्धिमान व्यक्तीला अंदाज देऊन सत्य सांगून काहीही करण्यास प्रवृत्त केलं जाऊ शकतं. पण यासाठी तुम्ही हुशार असायला हवं, अन्यथा तो कोणत्याही स्थितीत तुमचे ऐकणार नाही.

Acharya Chanakya Niti Trust Convince Anyone
Philosophy

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुगल देतेय तब्बल २५ लाख रुपये कमावण्याची संधी; फक्त हे करा

Next Post

या बहाद्दरानं मागितली चक्क अशी लाच; जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!!

India Darpan

Next Post
Corruption Bribe Lach ACB

या बहाद्दरानं मागितली चक्क अशी लाच; जाणून घ्याल तर थक्कच व्हाल!!

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011