इंडिया दर्पण
– सुविचार –
याचा एकदा तरी विचार करा
ज्या माणसाजवळ
सत्य आणि निःस्वार्थवृत्ती असेल,
त्या माणसाचा
नाश करण्याची क्षमता
विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही…
या गोष्टी असल्यावर
अखिल विश्व जरी विरोधात उभे राहिले तरी
त्याला तो एकटाच माणूस
सहज तोंड देऊ शकतो…