मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हवालदिल शेतकऱ्याने अखेर डाळींब बागेवरच चालवली कुऱ्हाड

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 3, 2020 | 12:01 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201103 WA0020

देवळा – अतिवृष्टीमुळे डाळींबावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपयांचा खर्च करुनही हाती काहीच मिळत नसल्याने वैतागलेल्या वासोळ येथील शेतकऱ्याने थेट डाळींब बागेवरच कुऱ्हाड चालविली आहे.
वासोळ येथील शेतकरी नारायण गिरासे यांच्या तीन एकर डाळींब बागेचे मोठे नुकसान झाले आहे. डाळींब लागलेले असतानाच त्यात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने अखेर त्यांनी स्वतःच्या हाताने बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.
गेल्या १५ दिवसांपूर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये डाळींब, बोर या फळ बागांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या बागा नष्ट झाल्या आहेत. अतिवृष्टीनंतर मर, तेल्या, प्लेग या सारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दुहेरी संकटामुळे डाळींब शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.
नारायण गिरासे यांनी अत्यंत कष्टाने जोपासलेल्या तीन एकर बागेसाठी औषधे, खते, मजुरीसाठी बॅंकेचे कर्ज काढून दोन लाख रुपयांचा खर्च करुन बाग फळासाठी तयार केली होती. अशातच अतिवृष्टी झाली आणि गिरासे यांच्या बागेचे होत्याचे नव्हते झाले. सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे गिरासे यांनी सांगितले आहे. अद्याप विमा कंपनीची मदत मिळाली नाही की शासनाने मदतीसाठी हात पुढे केला नाही. विमा कंपनीने नुकसानभऱपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. अन्य शेतकऱ्यांचीही स्थिती अशीच असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

किसान पुरी ग्राहक सेवा केंद्राचे खा. डॉ. भारती पवार यांचे हस्ते उदघाटन

Next Post

KBC : या प्रश्नावरुन मोठा वाद; अमिताभ व सोनी टीव्ही विरोधात तक्रार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

KBC : या प्रश्नावरुन मोठा वाद; अमिताभ व सोनी टीव्ही विरोधात तक्रार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 19, 2025
प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

ऑगस्ट 19, 2025
BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

ऑगस्ट 19, 2025
result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ऑगस्ट 19, 2025
crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
solar e1703396140989

सौरऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही आहे नवीन योजना….

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011