मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संसदेत मंजूर झालेली कृषी विधेयके नक्की काय आहेत? (लेख)

by Gautam Sancheti
सप्टेंबर 20, 2020 | 1:10 pm
in इतर
0
NPIC 2020920152742

संसदेत मंजूर झालेली कृषी विधेयके नक्की काय आहेत? त्याचा कृषी क्षेत्रावर, शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे, विरोधकांनी या विधेयकांना विरोध का केला, याचा उहापोह करणारा हा लेख….
– विजय पवार
(लेखक निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी आहेत)
विजय पवार
कृषी क्षेत्राचे उदारीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने तीन विधेयक प्रचंड गोंधळात आज राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. कृषी क्षेत्राचे उदारीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यसभेत मतदान न घेता प्रचंड गोंधळात आवाजी मताने मंजूर केले विरोधकांनी गोंधळ घातला व विधेयकाच्या प्रती फाडल्या. एकीकडे ही विधेयक शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला गेला तर या विधेयकाच्या विरोधात अकाली दलाच्या खासदार व केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला होता.
लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी चे संख्याबळ पुरेसे आहे परंतु राज्य सभेत मात्र पुरेस संख्याबळ नाही त्यामुळे विधेयक मंजूर करण्यास अडचण होती. या विधेयकानुसार शेतकरी योग्य किंमत न मिळाल्यास किंवा बाजार सुविधा न मिळाल्यास ते देशाच्या कोणत्याही भागात शेतमाल विक्री करु शकतात. ऑनलाइन विक्रीही करु शकतात. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विक्री केली तर राज्य सरकार बाजार शुल्क सेस किंवा लेव्ही थेट आकारू शकणार नाही.
शेतमाल विक्रीसाठी कोणताही परवाना बंधनकारक नाही. पॅनकार्ड असलेला कोणतीही व्यक्ती थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करू शकेल. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून व त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी दलालांची साखळी कमी करण्यासाठी प्रयत्न आणि अत्यावश्यक सुविधा (सुधारणा) २०२० नुसार धान्य, खाद्यतेले, कांदा, बटाटा या आवश्यक वस्तू नसतील. या प्रमूख तरतुदी या विधेयकात आहेत.
विरोधकांचा विरोध यासाठी
राज्यांचा उत्पन्नाचा एक मार्ग कमी होईल. शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळणार नाही. एक देश एक हमी भाव अशी विरोधकांची मागणी होती. शेतमालाला भाव निश्चित करण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने काही खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ शकते, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. तसेच व्यापारी साठेबाजी करण्याची शक्यता असल्याने बाजारात अस्थिरता येऊन महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात योग्य किंमत न मिळाल्यास शेतकरी शेजारील राज्यात जाऊन आपला माल विकतील. धान्य, खाद्यतेल, कांदा, बटाटा या आवश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकल्याने त्यांची साठवण, उत्पादन, वितरण यांचे नियमन होणार नाही. यामुळे अन्न सुरक्षा बाबत विधेयकात विचार केलेला नाही.
(लेखकाशी संपर्क – मो. 9822114955)
IMG 20200920 165510
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भगूर – राष्ट्रवादी महिला काँग्रेस व झेप भरारी फाऊंडेशन तर्फे नोकरी मेळावा संपन्न 

Next Post

मालेगावात १३ ठिकाणी थेट भाजीपाला-फळे विक्री केंद्र; भुसेंच्या हस्ते उदघाटन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
Next Post
IMG 20200920 WA0025

मालेगावात १३ ठिकाणी थेट भाजीपाला-फळे विक्री केंद्र; भुसेंच्या हस्ते उदघाटन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011