बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतकरी आंदोलनातील ४० वर्षांपूर्वीची कवी ना. धों. महानोर यांची कविता पुन्हा चर्चेत

by Gautam Sancheti
डिसेंबर 7, 2020 | 7:00 am
in मुख्य बातमी
0
mahanor

इंडिया दर्पण EXCLUSIVE

जळगाव – नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली असून, देशभरातील ४०० संघटना यात सामील होणार आहेत. या आंदोलनामुळे पुन्हा एकदा कृषी प्रश्नांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. १९८० साली सुद्धा महाराष्ट्रात शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी जळगाव ते अमरावती अशी कृषी दिंडी निघाली होती. या आंदोलनांनी सुद्धा देशाचे लक्ष वेधले होते. अमरावतीमध्ये ही दिंडी गेल्यानंतर दोन लाखांहून अधिक शेतकरी उपस्थितीत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण, शरद पवारांसह देशभरातील १०० हून अधिक मोठ्या नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनाच्या आठवणींचा उल्लेख शरद पवार यांनी आपल्या `लोक माझे सांगाती` या राजकीय आत्मचित्रातही केला आहे. प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर यांनी याच आंदोलनात सादर केलेली रानमाळी एक झाल्या माणसांनी …हे उभे आकाश आता पेटलले ही कविता प्रचंड गाजली. हीच कविता देशभरातील आंदोलनांनाही प्रेरणादायी अशीच आहे. त्यामुळे महानोरांची ही कविता आता ४० वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामुळेच ती आता व्हायरल होत आहे…..

IMG 20201207 WA0015

 

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोठी बातमी. सिरमची कोविशिल्ड लस या आठवड्यातच; आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळणार

Next Post

फायझरच्या लसीला भारतात परवानगी मिळणे कठीण; ही आहेत कारणे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

फायझरच्या लसीला भारतात परवानगी मिळणे कठीण; ही आहेत कारणे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या, बुधवार, २० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 19, 2025
rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 19, 2025
प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

ऑगस्ट 19, 2025
BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

ऑगस्ट 19, 2025
result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ऑगस्ट 19, 2025
crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011