मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेकडो कोटींचे पंपिंग स्टेशन्स नावालाच काय?

by India Darpan
ऑगस्ट 4, 2020 | 10:24 am
in राज्य
0

मुंबई महापालिकेला ‘आप’ चा सवाल
मुंबई – बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुंबईतील नागरिकांना दरवर्षी फक्त आश्वासनांची बोळवण केली जाते. पावसाळ्यात सकल भागात साचणाऱ्या पाण्याला पंपिंग द्वारे बाहेर काढण्यासाठी दर वर्षी शेकडो कोटींचे बजट असून देखील 2 दिवस पडणाऱ्या पावसाने मुंबई ची तुंबई झाली आहे. महापालिकेने केलेले सर्व दावे यावेळी फोल ठरले आहेत. एवढे पैसे खर्च करून देखील वर्षानुवर्षे हीच परिस्थिती राहण्यामागे महापालिकेचा गैरकारभारच असल्याचा आरोप आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन म्हणाल्या की, “पावसाचे पाणी पंपिंग स्टेशनद्वारे  पुन्हा समुद्रात सोडण्याची योजना होती. परंतु, करोडो रुपये खर्च करून देखील मुंबई महापालिका हे काम करण्यास अपयशी ठरली आहे.”
‘आप’चे राज्य सह-संयोजक किशोर मंध्यान म्हणाले की, ” २००५ च्या प्रलयानंतर अनेक आश्वासने महापालिकेने दिलीत. महापालिकेकडे पैशांची कमी नसून इच्छाशक्तीची कमी आहे. पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यामुळे मलेरिया व डेंगू सारखे रोग होण्याची शक्यता आहे. एस व्ही रोडवर याही वर्षी पाणी तुंबले आहे. महापालिकेने या बाबतीत कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.”
राष्ट्रीय सह-सचिव रूबेन मास्करेहनस म्हणाले की, ” बृहन्मुंबई स्ट्रोम वॉटर ड्रेन हा प्रकल्प गेली अनेक वर्षे अपूर्ण आहे. पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी १०६२ कोटी इतका फंड आतापर्यंत उपलब्ध केला गेला आहे. हे पैसे नेमके कुठे खर्च झाले याची चौकशी झाली पाहिजे”
राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले की, “कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांना आता तुंबलेल्या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पाण्याचे नियोजन करण्यास महापालिका याही वर्षी अपयशी ठरली आहे”
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार

Next Post

गृह विलगीकरण म्हणजे नक्की काय?

Next Post
Home Isolation Book 750x375 1

गृह विलगीकरण म्हणजे नक्की काय?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011