मंगळवार, ऑक्टोबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विक्रमी अन्नधान्य वाटप

ऑगस्ट 16, 2020 | 6:06 am
in इतर
0
chhagan bhujbal1

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने गेल्या पाच महिन्यात विक्रमी अन्नधान्याचेवाटप केले आहे. सामान्य परिस्थितीमध्ये
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः ३.५० लाख मेट्रिक टन धान्य वितरीत केले जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणी असूनही आहे त्याच यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३.५० लाख मे. टन मोफत तांदूळाचे वितरण करण्यात आले. मे आणि जून पासून केशरी कार्डधारकांना देखील अतिरिक्त १.५० लक्ष मे. टन धान्य वाटप केले जात आहे. प्रति माह जवळपास ८.५० लक्ष मे. टन म्हणजे तीनपट धान्य वितरीत करण्याचा विक्रम केला आहे.
– छगन भुजबळ (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री)
माहे मार्च २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून ३६ लाख २१ हजार ७८४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप,  माहे एप्रिल २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून ३६ लाख ६१ हजार ६१७ क्विंटल अन्नधान्याचे वाटप व  पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ ३१ लाख ५१ हजार ९२६ क्विंटल वाटप केले.
माहे मे २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून ३६ लाख ९२ हजार १६४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ ३१ लाख ७३ हजार २९६ क्विंटल वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत डाळ ९७ हजार २९ क्विंटल वाटप, एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना ८ लाख २६ हजार ३८१ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, आत्मनिर्भर भारत योजनेमधून  मोफत तांदूळ १ लाख २१ हजार १६६ क्विंटल वाटप.
माहे जून २०२० मध्ये  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून  ३६ लाख ५४ हजार ३४९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ ३२ लाख १ हजार ६६ क्विंटल  वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत डाळ २ लाख, ९३ हजार, ११० क्विंटल वाटप, एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना ४ लाख ७७ हजार, ६६५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, आत्मनिर्भर भारत योजनेमधून मोफत तांदूळ १४ हजार, ३३९ क्विंटल वाटप. माहे जुलै २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना एपीएल  शेतकरी योजनेमधून  ३७ लाख, ३४ हजार ६८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ ११ लाख ५४ हजार, ११२ क्विंटल वाटप. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत गहू १४ लाख ६५ हजार, ८७ क्विंटल वाटप करण्यात आले आहे. ऑगस्ट मध्ये हे विक्रमी अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या सुरूच आहे.
          राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या ३ कोटी ८ लाख एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना माहे मे पासून ऑगस्ट पर्यंत अल्पदरात धान्य. केंद्र शासनाकडून २१/- रु.किलो दराने घेतलेले गहू रु. ८/- प्रति किलो तर २२/- रु.प्रति किलो दराने घेतलेले तांदूळ १२/- रुपये प्रति किलो या दराने वितरीत. प्रतिमाह प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र ७ कोटी लाभार्थ्यांना एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ तसेच प्रति कुटुंब एक किलो तुरडाळ किंवा चनाडाळ वितरण करण्यात येत आहे.आत्मनिर्भर योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना माहे मे पासून ऑगस्ट पर्यंत प्रति व्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण सुरू आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे रब्बी हंगामातील ज्वारी व मका या भरड धान्याची हमी भावामध्ये खरेदी. या योजनेचे उद्दिष्टे २.५० लाख क्विंटल वरून ९ लाख क्विंटल वाढवण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून २.५० लाख क्विंटल अतिरिक्त उद्दिष्ट वाढवून योजनेच्या मुदतीत दि. ३१ जुलै पर्यंत वाढ केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली रब्बी पणन हंगामात गहू या पिकासाठी राज्यात प्रथमच विकेंद्रित खरेदी योजना राबविण्यात आली.
शिवभोजन
२६ जानेवारीपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबई मध्ये आणि प्रत्येक जिल्हा मुख्यालय ठिकाणी पालकमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते महाविकास आघाडीच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार. दररोज एक लाख थाळी उपलब्ध करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब,शेतकरी,मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याची सुविधा  सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेतून जवळपास दीड कोटी गरीब व गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
(शब्दांकन – दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवडला गोपाल कृष्ण मंदिरात रंगला जन्मोत्सव

Next Post

राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
EfJaOB9UwAY0ay

राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011