मुंबई – राज्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका अजून असल्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011