मुंबई – राज्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका अजून असल्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011