बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या शहरांमध्ये वाढणार पाण्याचे दुर्भिक्ष; WWFचा अहवाल

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 3, 2020 | 11:08 am
in संमिश्र वार्ता
0

नवी दिल्ली – जागतिक वन्यजीव फंड या संस्थेने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) जगातील पाण्याच्या भीषण संकटाकडे लक्ष वेधून भारतासाठी भविष्यकाळातील पाणी टंचाईचे एक भयानक चित्र मांडले आहे.
डब्ल्यूडब्ल्यूएफच्या एका अहवालातील विश्लेषणामध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेला महत्त्व असणारी आणि 350 दशलक्ष लोकांची घरे असलेल्या 1OO शहरांमध्ये इ.स. 2O50 पर्यंत पाण्याच्या बाबत सर्वाधिक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत हवामानातील बदल आणि प्रतिकुल परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्वरित कारवाई केली जात नाही. तोपर्यंत चित्र बदलणार नाही. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अहवालात 1OOपैकी सुमारे 28 भारतीय शहरांची नावे देण्यात आली असून त्यानुसार येत्या काही दशकांत पाण्याचे वाढते धोके भोगावे लागतील.
या शहरांना धोका
यात जयपूर (45 व्या) आणि इंदूर (75 व्या) स्थानावर असून आणखी अशी काही शहरे या यादीमध्ये समाविष्ट आहेत. यात अमृतसर, पुणे, श्रीनगर, कोलकाता, बेंगलुरू, मुंबई, कोझिकोड, विशाखापट्टणम, ठाणे, वडोदरा, राजकोट, कोटा, नाशिक, अहमदाबाद, जबलपूर, हुबळी-धारवाड, नागपूर, चंदीगड, लुधियाना, जालंधर, धनबाद, भोपाळ, ग्वालियर,  सुरत, दिल्ली, अलिगड, लखनऊ आणि कन्नूर या शहरांचा समावेश आहे.
असे आहेत स्टार
 या विश्लेषणानुसार या शहरांना इ.स.2030 आणि 2O50 मध्ये पाचपैकी धोक्याचे चार ते दोन स्टार  देण्यात आले होते, जिथे तीनपेक्षा जास्त स्टार आहेत, तेथे थोडी गंभीर स्थिती असते आणि चारच्यावरील स्टार म्हणजे ‘खूप जास्त धोका’ असे दिसते. भारताच्या भविष्यातील या संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे.
निम्मी शहरे चीनमध्ये
अनेक शहरांमध्येच नेहमी पूर आणि पाण्याची टंचाई या सारख्या समस्यावर मात करण्यासाठी  शहरी पाणलोट व ओसाडू जमीनीवर वृक्षसंवर्धन करणे यासारख्या निसर्गावर आधारित उपाय योग्य ठरू  शकतात.  डब्ल्यूडब्ल्यूएफच्या इंडिया विभागाचे प्रोग्राम डायरेक्टर डॉ. सेजल वोरा यांनी एका निवेदनात सांगितले की, जगातील या समस्या मध्ये समाविष्ट जवळपास १०० शहरांपैकी निम्मी शहरे चीनमध्ये आहेत, तर आणखी काही शहरे दक्षिण आशिया, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका येथे आहेत.  तथापि, पाण्याचे सर्वाधिक संकट असणार्‍या शहरांच्या सध्याच्या आणि भविष्यातील या दोन्हीही याद्यांमध्ये  भारतातील शहरे असणे ही गंभीर बाब समोर आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लासलगांव शहर विकास समितीची झेडपीत धडक, समस्यांची पुस्तीका दिली सीईअोला

Next Post

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय –  खासदार सुप्रिया सुळे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
sule

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय -  खासदार सुप्रिया सुळे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या, बुधवार, २० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 19, 2025
rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 19, 2025
प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

ऑगस्ट 19, 2025
BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

ऑगस्ट 19, 2025
result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ऑगस्ट 19, 2025
crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011