नवी दिल्ली – देशाचे सार्वभौमत्व आणि एकतेला धोका असल्याच्या कारणाने भारत सरकारने आणखी ४३ मोबाईल अॅप्सवर बंदी आणली आहे. यापूर्वी भारताने चीनी अॅप्सवर बंदी आणली आहे. त्यात आता या ४३ अॅप्सची भर पडली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६९ अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे.
बंदी करण्यात आलेले अॅप्स असे
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2020/11/EnlgF70VoAMcv7F.jpg)