नवी दिल्ली – देशाचे सार्वभौमत्व आणि एकतेला धोका असल्याच्या कारणाने भारत सरकारने आणखी ४३ मोबाईल अॅप्सवर बंदी आणली आहे. यापूर्वी भारताने चीनी अॅप्सवर बंदी आणली आहे. त्यात आता या ४३ अॅप्सची भर पडली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६९ अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे.
बंदी करण्यात आलेले अॅप्स असे
ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011