शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पाकचा डाव उघड; ड्रोनद्वारे पाठवत होता शस्त्र

by Gautam Sancheti
मार्च 18, 2021 | 7:12 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नवी दिल्ली – भारताविरुद्ध कटकारस्थान रचणारा पाकिस्तान आता ड्रोनद्वारे शस्त्र पाठवत  असल्याची काही प्रकरणं उघड झालं आहेत. त्याविरोधात सुरक्षा यंत्रणा कारवाई करत आहेत, असं गृहराज्यमंत्री जी. किसन रेड्डी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
गेल्या तीन वर्षांदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये घट झाली असली तरी सीमेवर गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत, असं गृहराज्यमंत्र्यांनी एका दुसर्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितलं.
रेड्डी म्हणाले, की पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवल्याची काही प्रकरणे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आलेली आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये २४ तास प्रभावी देखरेख, गुप्तचर यंत्रणा चौकस बनवणं, सीमा भागात गस्त वाढवणं, सीमा भागातील नागरिकांना सतर्क बनवणं, सीमेवर तारांचं कुंपण बनवणं आणि आधुनिक, उच्च तंत्रज्ञान असलेली उपकरणं बसवणं आदींचा यात समावेश आहे.
गेल्या तीन वर्षांच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया आणि सीमेपलीकडून होणारी घुसखोरींच्या घटना घटल्या आहेत. परंतु सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. २०१८ मध्ये ६१४ दहशतवादी घटना घडल्या होत्या. २०२० मध्ये त्या घटून २४४ वर आल्या आहेत.
१९९० पासून सुरक्षेच्या कारणामुळे काश्मीर खोर्यातून विस्थापित झालेल्या नोंदणीकृत कुटुंबांची संख्या ४४, १६७ आहे. त्यामध्ये ३९,७८२ हिंदू कुटुंबे आहेत. गेल्या काही वर्षांपासून जवळपास ३८०० कुटुंबे जम्मू आणि काश्मीरला परतले आहेत. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर ५२० काश्मिरी लोक परतले आहेत. हे सर्व जण पंतप्रधानांच्या विशेष पॅकेजअंतर्गत रोजगार मिळवण्यासाठी परतले आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – भुजबळ, भुसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोविड आढावा बैठक सुरु

Next Post

कर्नाटक अश्लील सीडी प्रकरण: त्या महिलेचे झाले अपहरण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
ramesh jharkiholi

कर्नाटक अश्लील सीडी प्रकरण: त्या महिलेचे झाले अपहरण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011