ललितपूर (उत्तर प्रदेश) – एखाद्या व्यक्तीला निर्दोष असतानाही जेलमध्ये जावे लागते. ललितपूर नजिकच्या महरौली येथील सिलावण गावचा रहिवासी विष्णू तिवारी यांच्या बाबतही असाच प्रकार घडला. कोर्टाने 20 वर्षानंतर बलात्कार प्रकरणात निर्दोष ठरविले आहे. आग्रा कारागृहातून सुटून ते गावात पोहोचले, तेथील किथ आणि नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.