गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नियमनमुक्तीविरोधात बाजार समित्यांचा आज संप; तीन दिवस व्यवहार ठप्प

by India Darpan
ऑगस्ट 21, 2020 | 1:44 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200820 WA0140

नाशिक – केंद्राने राज्यांची सहमती न घेता नियमनमुक्तीचा अध्यादेश काढून बाजार समिती व शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. याबाबत केंद्राच्या या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचा पुढाकार घेत शुक्रवारी (दि. २१) एकदिवसीय लाक्षणिक संपाची हाक दिली आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या या कायद्याने स्थापित झालेल्या विपनन संस्था असून त्यावर शासनाचे नियंत्रण आहे. त्यामध्ये शेतकरी, व्यापारी, अडत्या, हमाल व मापारी यांना प्रतिनिधीत्व आहे तसेच शासनाच्या प्रतिनिधींच्या समावेशानेच बाजार समिती निर्णय घेत असते असे असतांना केंद्राने अध्यादेश काढून आदेश निर्गमित केले. राज्याच्या पणन संचालकांनाही अमंलबजावणी करण्यासंबंधीचे आदेश बाजार समित्यांना दिले आहेत.

एकीकडे मार्केट फीव्यतिरिक्त बाजार समितीला कुठल्याही प्रकारचे अनुदान व आर्थिक मदत शासनाकडून मिळत नाही. याच मिळणाऱ्या फीमधून शेतकऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यास बंधने येतील. बाजार समित्यांचा खर्च भागणार नाही,असे स्पष्ट करण्यात आले.

शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही
शासनाने या अध्यादेशाचा फेरविचार करावा व त्यास विरोध करण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांनी उद्या पहाटे पाच ते रात्री बारापर्यत बंद ठेवाव्यात. कायदा व सुव्यवस्थेचा भाग होणार नाही. लाक्षणिक संपाबाबत फलकांवर लिहून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.याची दक्षता घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपस्थित प्रश्न
– या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार काय ?
– शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमी कोण घेणार,भाव कोण ठरविणार
– शेतमाल खरेदी करून त्यांना रक्कम न मिळाल्यास कोणास जबाबदार ठरविणार

तीन दिवस सुटी

शुक्रवारी संप, शनिवारी श्रीगणेश आगमन आणि रविवारी साप्ताहिक सुटी अशा प्रकारे सलग तीन दिवस बाजार समित्या बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट सोमवारीच शेतमाल बाजार समितीत आणावा लागणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरीत दोन दिवसात १४ रुग्ण

Next Post

रामशेज किल्ल्यावर पाय घसरून युवक ठार

Next Post
IMG 20200820 WA0075

रामशेज किल्ल्यावर पाय घसरून युवक ठार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011