शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

थंडीत अशी घ्या त्वचेची काळजी 

by Gautam Sancheti
डिसेंबर 19, 2020 | 7:38 am
in संमिश्र वार्ता
0

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे त्वचेची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. तसे केले तरच आपण थंडी एन्जॉय करू शकतो.
या बाबी लक्षात ठेवा
– थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे ती मऊ, मुलायम राहील याकडे लक्ष देणं हे महत्त्वाचे आहे. यासाठी चांगल्या क्रीमचा वापर आपण करू शकतो. पण, हे क्रीम घेताना ते वॉटर बेस्ड घेण्यापेक्षा क्रीम बेस्ड घ्यायला हवे. म्हणजे त्वचेला त्याचा फायदा होईल.
– त्वचा ओलसर ठेवण्यासाठी आपण तेलाने मालिश देखील करू शकतो. मालिश म्हणजे खूपवेळ करण्याची आवश्यकता नाही. सकाळी उठल्यावर नारळाचे तेल थोडं कोमट करून ते शरीराला हळुवार लावावे. तासभर ठेवावे. जर तुम्ही यात सातत्य ठेवलं तर तुमची त्वचा सतेज होईल.
– अनेकदा क्रीम लावल्याने किंवा त्वचेवर बरेच प्रयोग केल्याने त्वचेची रंध्रे बुजतात. यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी एखादा स्क्रब करावा. वाफ घ्यावी, ज्यायोगे त्वचेची रंध्रे मोकळी होतील.
– थंडीच्या दिवसात कमी पाणी प्यायले जाते. खरंतर हे चुकीचं आहे. कमी पाणी प्यायल्याने डीहायड्रेशन होते. आणि त्वचेचे नुकसान होते. मुळात थंडीच्या दिवसात तहान लागत नसल्याने पाणी कमी प्यायले जाते. असे करू नका. पुरेसे पाणी पिणे हे त्वचेच्या हिताचे असते.
– याशिवाय कोणाला कसली ऍलर्जी वगैरे असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे केंव्हाही फायद्याचे. या गोष्टी पाळल्यात तर तुम्ही ही थंडी नक्कीच एन्जॉय करू शकाल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

३० वर्षांनी रस्ते व गटारीचे काम; बेभान होऊन थेट हवेत गोळीबार (व्हिडिओ)

Next Post

मुंबई ते दिल्ली रेल्वे धावणार ताशी १६० किमी वेगाने

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
संग्रहित फोटो

मुंबई ते दिल्ली रेल्वे धावणार ताशी १६० किमी वेगाने

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

GxzEy8PW4AAqB 7

आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…खा. नरेश म्हस्के यांचे हे ट्वीट चर्चेत

ऑगस्ट 8, 2025
rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
crime11

वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी अनेकांचे बँक खाते केले रिकामे…आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011