बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्रिपुरात भाजप सरकार अस्थिर? या घडताय घडामोडी…

by India Darpan
ऑक्टोबर 13, 2020 | 10:18 am
in राष्ट्रीय
0
DfVkZWHUYAAyvP4

अगरतळा – त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्थापन झालेले पहिलेच सरकार राजकीय पेचप्रसंगाने अस्थिर बनले आहे. बिप्लब देब यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारमधील बंडखोरीची आता इतकी चर्चा सुरु झाली आहे की, आता नेतृत्व बदलण्याची मागणी होत आहे.
भाजपचे काही बंडखोर नेते स्वत: साठी मोठी भूमिका घेण्याची मागणी करीत आहेत.  खरे तर, त्रिपुरा भाजपमधील बंडखोरीचा हा फुटबॉल उघडकीस आला, तेव्हा पक्षाचे १२ नाराज आमदार दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटण्यासाठी आणि राज्यातल्या परिस्थितीची  माहिती देण्यास आले होते. या निराश आमदारांचे म्हणणे आहे की, या बंडखोरीमुळे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतही सरकार पडेल.
आमदारांच्या पथकात राज्याचे माजी आरोग्यमंत्री सुदीप रॉय बर्मन, आशिष साहा, सुशांत चौधरी, राम प्रसाद पाल आणि दिबा चंद्र हरनाखल यांचा समावेश आहे.  तसेच  बंडखोर भाजपा आमदारांचा हा गट बुधवारपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.  बंडखोर आमदार बहुतेक कॉंग्रेसचे आहेत. अशा परिस्थितीत, केंद्रीय भाजपा नेतृत्व भाजपच्या बंडखोर आमदारांना शांत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेते की, बिप्लब देब यांच्याविरूद्ध कारवाई करते का हे पाहिले जाईल.पक्षाच्या एका आमदाराने  नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, राज्याला सुशासन देण्यासाठी भाजपच्या ३६ पैकी २ आमदारांना आता बदल आणि बिप्लब कुमार देब यांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रीमंडळाची योग्य फेरबदल हवा आहे.
तसेच यापुर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये दाखल झालेले युवा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सुशांत चौधरी म्हणाले की, सद्यस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटनेच्या इतर नेत्यांची भेट घेण्याची अपेक्षा केली.  ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठीही वेळ घेण्याची त्यांची योजना आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिहारमध्ये शिवसेना ही पप्पू यादव यांच्याबरोबर?

Next Post

फेस्टीव्हल बोनान्झा; दसरा-दिवाळीसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष गाड्या

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

फेस्टीव्हल बोनान्झा; दसरा-दिवाळीसाठी रेल्वेच्या ३९२ विशेष गाड्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011