शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चीन नरमला!! ही आहेत प्रमुख कारणे…

by Gautam Sancheti
मार्च 9, 2021 | 7:51 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
bharat chine

नवी दिल्ली: भारताबाबतची चीनची भाषा आता अचानक बदलली असून  भारताबद्दलच्या दृष्टिकोनात नरमाई आणि कोमलता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्यांबरोबर संघर्ष करणाऱ्या चीनने आता स्पष्ट केले की, चीन आणि भारत आता मित्र असून आम्ही एकमेकांना धोका देणार  नाहीत. तसेच दोन्ही देश एकमेकांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.
या संदर्भात चीनने पुढे म्हटले आहे की, चांगल्या वातावरणात सक्षम परिस्थिती निर्माण करून सीमा विवादांसह सर्व मतभेद दूर करून सहकार्याला बळकटी देईल, चीन आणि भारत एकत्र मिळून  जगाचा विकास करू शकतात. तथापि, भारताशी संबंधासंदर्भात त्यांच्या प्रदीर्घ प्रतिसादामध्ये वांग यांनी चिनी सैन्य माघार घेण्याच्या विषयावर चर्चा केली नाही. अशा परिस्थितीत अचानक भारताविषयी चीनच्या वृत्तीत बदल होण्याचे प्रमुख कारण काय आहे ? या बदलाची ही प्रमुख कारणे आहे….
– अलीकडच्या काळात चीनने अधिक शत्रू आणि कमी मित्र बनवले आहेत.  त्याच्या आक्रमणामुळे तो जगभर एकटा पडला आहे. मात्र लडाखमधील चीनशी झालेल्या तणावात भारताने घेतलेल्या संयमी भूमिकेचे जगभरात कौतुक झाले, तर चीनच्या आक्रमणासंदर्भात सर्व देशांनी थेट निषेध केला.
– उदारमतवादी, बलवान आणि सक्षम देश म्हणून भारताची प्रतिमा जगभरात उदयास आली.  भारताची आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता अधिक बळकट झाली आहे.  यामुळे कुठेतरी भारत आणि त्याच्या शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचा चीनवर दबाव आला आहे.
 
–  बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत चीनने भारताबरोबरचे ताणलेले संबंध संपवण्याचा निर्णय घेतला असावा.  असे असूनही चीनने लडाखबाबत आपली भूमिका उघड केलेली नाही.  यावरून त्यांनी लडाखचा मुद्दा सोडलेला नाही. मात्र लष्करी संघर्ष संपवून आर्थिक द्विपक्षीय संबंध आणखी पुढे आणण्याची चीनची अपेक्षा आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा आरक्षणाबाबत या प्रश्नांचा होणार विचार

Next Post

ग्रामीण विकास मंत्रालयात भरती; आज आहे अर्जाचा शेवटचा दिवस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
job

ग्रामीण विकास मंत्रालयात भरती; आज आहे अर्जाचा शेवटचा दिवस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011