गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गोपीनाथ मुंडे शेतकरी योजनेची व्याप्ती वाढली, कुटूंबातील सदस्यांना मिळणार लाभ

by India Darpan
ऑगस्ट 20, 2020 | 7:46 am
in स्थानिक बातम्या
0
vima yojna

नाशिक-  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना  २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. आतापर्यत योजनेंतर्गत केवळ खातेदार शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू होती. मात्र या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. कार्यक्षेत्रातील एखाद्या शेतकऱ्यांचा अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याच्या वारसदारास या योजनेची माहिती मिळणे अपेक्षित आहे. या योजनेत खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद असलेला कोणताही एक सदस्य, अशा एकूण दोन जणांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आता त्यांच्यासह त्यांचे कुटुंबातील कोणताही सदस्य (आई, वडिल, पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती ) असे दहा ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे

योजनेचे असे आहे स्वरूप
या योजनेतील बदलानुसार अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी सुमारे १.५२ कोटी शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एक सदस्यांचा देखील सदर विमा योजनेंतर्गत समावेश करून एकूण ३.०४ कोटी जणांना सदर योजनेंतर्गत प्रचलित योजना अधिक व्यापक व सर्व समावेशक करण्यात आलेली आहे. खातेदार शेतकऱ्यांसाठी शासन स्वतः विमा हप्ता भरते. अपघाती मृत्यु अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात येते. अपघातात मृत्यु झाल्यावर स्थळ, पंचनामा, पोलिस ठाण्यातील फिर्यात, शवविच्छेदन अहवाल, वारस दाखला, वाहन चालवण्याचा परवाना, सात बारा, आठ अ, वारसदार अर्ज, आधारकार्ड, पासबबुक इत्यादी कागदपत्र कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक देशात ११वे; पाचव्या स्वच्छ शहर स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन दिवस लिलाव बंद राहणार

Next Post
download 2 2

लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन दिवस लिलाव बंद राहणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
Untitled 55

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर….यांना मिळाले पुरस्कार

जून 19, 2025
Untitled 54

स्विप्ट कार व पीकअप टेम्पोच्या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू

जून 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011